राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात जास्त 7 जागा महाराष्ट्रात रिक्त होणार आहेत. इथल्या निवडणुकांवर सगळ्यांची नजर आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशिवाय विरोधी पक्षातील शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे नेते रिटायर होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील संख्याबळाचं समीकरण असं आहे की, विरोधी पक्षाच्या नेत्यांना विजय मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल.
महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार आहेत. वर्तमान संख्याबळानुसार 7 पैकी 5 जागांवर सत्ताधारी महायुती आघाडीची बाजू वरचढ आहे. उरलेल्या दोन जागांसाठी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जोरदार चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभा खासदार बनायचं आहे. शिवसेना यूबीटी आणि काँग्रेस आपपाल्या बाजूने जोर लावतायत.
26 फेब्रुवारीला अधिसूचना
एप्रिल महिन्यात 37 राज्यसभा खासदार रिटायर होणार आहेत. ते गेल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. 10 राज्यात 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. निवडणुकी संदर्भात 26 फेब्रुवारीला अधिसूचना जारी होईल.
जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक
राज्यसभा निवडणुकीत जनतेचा थेट सहभाग नसतो. पण याचं राजकीय महत्व मोठं आहे. कारण राज्यसभा सदस्यांची निवड संबंधित राज्यातील विधानसभेचे आमदार करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात विद्यमान विधानसभेची समीकरणं पाहिली तर महायुती आघाडीच्या जास्त जागा निवडून येणं स्वाभाविक आहे. पण अतिरिक्त उमेदवार उतरवले तर क्रॉस वोटिंगची सुद्धा शक्यता आहे. विरोधी पक्ष एखादा उमेदवार जास्त उतरवून निवडणूक रंगतदार करु शकतात.
एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या किती?
राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक मतांची संख्या एकूण वैध मतांच्या आधारावर ठरते. सामान्यत: महाराष्ट्रात एकाजागेसाठी जवळपास 38 ते 42 मतांची गरज पडते. महाराष्ट्रात दोन सभागृह आहेत. विधानसभा आणि विधान परिषद. विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. विद्यमान राजकीय समीकरणांनुसार दोन्ही सभागृहात सर्व पक्षांची स्थिती अशी आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे 132 आमदार आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 57 आणि एनसीपी अजित पवार गटाचे 41 आमदार आहेत. महायुतीचा एकूण आकडा 220 च्या आसपास आहे. विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आणि एनसीपी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. महाविकास आघाडीचा आकडा 45-50 च्या आसपास आहे. त्याशिवाय काही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आहेत.
आता रिटायर होणारे खासदार कोण?
आता जे खासदार रिटायर होणार आहेत, त्यात भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटिल, रजनी अशोक राव पाटिल त्या शिवाय काँग्रेसकडून डॉ. फौज़िया ताहसीन अहमद खान यांचं नाव आहे. शिवसेना यूबीटीकडून प्रियंका चतुर्वेदी, एनसीपीकडून शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नावं आहेत.
रामदास आठवले आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना काहीही करुन महायुतीत राज्यसभेची सीट हवी आहे. रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांना राज्यसभा खासदार बनायचं आहे. भाजपं काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकते. विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीकडून प्रियंका चतुर्वेदी आणि एनसीपी नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर जायचं आहे. काँग्रेसला सुद्धा संख्याबळाच्या आधारावर राज्यसभेची जागा हवी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा हवीय. एकूणच बदललेल्या राजकीय समीकरणात जोडं-तोड आणि चर्चांचा बाजार गरम आहे.
शहर
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
महाराष्ट्र
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
गुन्हा
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
























Subscribe to my channel




