
Pune : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत हायड्रोजन इंधनावरील बसची चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाच्या आवारात पार पडली. पुढील सात दिवस शहरातील विविध भागांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बसच्या वापरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.
‘टाटा मोटर्स’तर्फे हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या 12 बसची निर्मिती करण्यात आली आहे. या बस इंडियन ऑइलने विकत घेतल्या आहेत. देशात सध्या दिल्ली आणि बडोदा येथे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी या बस वापरल्या जात आहेत. पुण्यातील चाचणीसाठी बडोदा येथून बस आणण्यात आली आहे. महाऊर्जा, पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑइल यांच्यावतीने औंध येथील रस्त्यावर या बसची चाचणी घेण्यात आली. ‘महाऊर्जा’चे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे या वेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत हायड्रोजन इंधनावरील बसची चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाच्या आवारात बुधवारी (15 ऑक्टोबर) पार पडली. पुढील सात दिवस शहरातील विविध भागांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बसच्या वापरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.
‘टाटा मोटर्स’तर्फे हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या 12 बसची निर्मिती करण्यात आली आहे. या बस इंडियन ऑइलने विकत घेतल्या आहेत. देशात सध्या दिल्ली आणि बडोदा येथे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी या बस वापरल्या जात आहेत. पुण्यातील चाचणीसाठी बडोदा येथून बस आणण्यात आली आहे. महाऊर्जा, पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑइल यांच्यावतीने औंध येथील रस्त्यावर या बसची चाचणी घेण्यात आली. ‘महाऊर्जा’चे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे या वेळी उपस्थित होते.
इंधनाचे दर शंभरीपार गेलेले आहेत. सध्या पर्यावरणपूरक वाहनांकडे कल वाढत आहे.मात्र, इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे पर्यावरणपूरक मानली जात नाहीत. या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. ही वीज कोळश्यापासून तयार होते. पर्यावरणपूरक वाहनांसाठी हायड्रोजन इंधन हाच मार्ग आहे. कार्बन उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढत असल्याने सरकारने पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे धोरण ठरवले आहे. हायड्रोजन इंधन पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. विजेच्या साह्याने पाण्यातील हायड्रोजन (एचटू) वेगळा करून या इंधनाची निर्मिती केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने लिथियमचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
'पर्यावरणपूरक हायड्रोजन इंधनावरील बसच्या वापरासाठी पीएमपी प्रयत्नशील आहे. महाऊर्जा आणि टाटा मोटर्स यांनी या बसच्या वापरासाठी पुढाकार घेतला आहे. चाचणी यशस्वी झाल्यास हायड्रोजन इंधनावर आधारित बस पीएमपीसाठी घेण्यात येतील,' असे पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी यांनी सांगितले.
बसची वैशिष्ट्ये
- बसमधून 40 जण प्रवास करू शकतात.
- बसच्या वरच्या भागात 30 किलो क्षमतेची इंधनाची टाकी
- ३० किलो इंधनात बस 300 किलोमीटर अंतर कापते
- बसचा वेग ताशी 70 किलोमीटर
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




