जगातील वेगवेगळ्या देशात आता भारतीय शस्त्रास्त्रांचा धाक निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आधीपासून भारताच्या पिनाका आणि एटीएजी तोपां सारख्या शस्त्रांचा वापर करणारा आर्मेनिया अझरबैजानला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताकडून प्रलय मिसाईल विकत घेण्याचा विचार करत आहे. 2020 साली आर्मेनिया अझरबैजानमध्ये नागोर्नो-काराबाख भागात युद्ध झालं होतं. त्यातून जे धडे मिळाले, त्यासाठी आर्मेनिया प्रलय मिसाइल खरेदी करण्याचा विचार करत आहे. 2020 साली आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये युद्ध झालं होतं. त्यावेळी अझरबैजानला तुर्कीची मदत मिळाली. तुर्कीचे ड्रोन्स आणि तोपा वापरुन अझबैजानने अर्मेनियाला हरवलं. या युद्धात आर्मेनियाने रशियन बनावटीच्या इस्कंदर बॅलेस्टिक मिसाइल्सनी हल्ला केला. पण इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमने हा मिसाइल हल्ला यशस्वीरित्या परतवून लावला.
नागोर्नो-काराबाखचा भाग अझरबैजानकडून गमावल्यानंतर आर्मेनियाला आपल्या कमकुवत बाजू लक्षात आल्या. त्यावेळी आर्मेनिया सोवियत युगातील जुन्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून होता. इस्कंदर बॅलेस्टिक मिसाइल्स पारंपारिक पद्धतीने उड्डाणं करतं. या मिसाइल्सना अजरबैजानच्या एडवांस्ड एअर डिफेन्स शिल्डने रोखलं. आर्मेनियाचे सैन्य रणनितीकार हवेत दिशा बदलू शकणाऱ्या मिसाइलचा शोध घेत होते. अशा मिसाइल्सना ट्रॅक करणं शत्रुच्या रडारसाठी खूप कठीण असतं. आर्मेनियाला भारतीय बनावटीची प्रलय टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाइल त्यांच्या गरजेच्या हिशोबाने जास्त चांगली वाटली. प्रलय मिसाइलची रेंज इंटरनॅशनल एक्सपोर्ट नियमांमध्ये बसते. ते सुद्धा आर्मेनियाने हे मिसाइल निवडण्यामागचं एक कारण आहे.
प्रलयला ट्रॅक करणं खूप कठीण का?
भारतीय डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायज़ेशनने (DRDO) डिजाइन केलेली प्रलय एक खूप एडवांस्ड सरफेस-टू-सरफेस टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाइल आहे. याची रेंज 150 ते 500 किमी आहे. लक्ष्यावर प्रहार करताना हे मिसाइल हवेतच आपली दिशा सुद्धा बदलू शकते. या वैशिष्ट्यामुळेट प्रलयला ट्रॅक करणं खूप कठीण आहे. भारताच्या ताफ्यात आता एकापेक्षा एक सरस मिसाइल्स आहेत. यात ब्राह्मोस सर्वात घातक मिसाइल आहे. भारताने आतापर्यंत हे मिसाइल अनेक देशांना विकलं आहे. भविष्यातही ब्राह्मोसची रेंज अधिक घातक होणार आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

