
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एका सभेमध्ये बोलताना ओबीसीच्या आरक्षणावरुन काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बंगालमध्ये या लोकांनी ओबीसींचे आरक्षण हिसकावलं आणि ते मुस्लिमांना दिलं, पण कोलकाता हायकोर्टाने यावर स्थगिती आणली, असं ते म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीचा प्लॅन काय सुरु आहे हे तुम्हाला पश्चिम बंगालमधील उदाहरणावरुन लक्षात येईल. दोन दिवसांपूर्वी कोलकाता हायकोर्टाने ७७ मुस्लिम जातींचे आरक्षण रद्द केले आहे. या मुस्लिम जातींना नोकरी आणि प्रत्येक ठिकाणी मलाई मिळत होती, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. शिमलामधील एका सभेला ते संबोधित करत होते.
|
|
मुस्लिमांच्या अनेक जातींना इंडिया आघाडीने ओबीसी बनवलं होतं आणि त्यांना ओबीसींचा हक्क दिला जात होता. असं करुन इंडिया आघाडीने ओबीसींच्या हक्कावर धाड टाकली आणि संविधानाचे उल्लंघन केले, असं मोदी म्हणाले आहेत. मोदी यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर देखील टीकेचा बाण सोडला.
मोदी म्हणाले की, 'कोलकाता हायकोर्टाच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीचे लोक गोंधळात पडले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर थेट कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात की त्यांच्या लेखी संविधान आणि कोर्टाची काही किंमत नाही. त्यांना फक्त वोटबँक हवा आहे.'
२२ मे २०२४ रोजी कोलकाता हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. याअंतर्गत कोर्टाने अनेक जातींना देण्यात आलेले ओबीसी आरक्षण रद्द केले होते. या मुद्द्यावरुन भाजपने ममता सरकावर टीका केली आहे. मात्र, ममता यांनी कोर्टाचा आदेश नाकारला आहे. त्या म्हणाल्या की, मी कोलकाता हायकोर्टाचा हा निर्णय मान्य करणार नाही. काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने सरकारी शाळेतील जवळपास २६ हजार नोकऱ्या रद्द केल्या होत्या. तो आदेश पण मी मानला नव्हता.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




