मुंबई: महानगर क्षेत्रामध्ये प्रवाशांची लाइफलाईन मानल्या जाणाऱ्या 'बेस्ट' (BEST) उपक्रमाच्या सेवा विस्कळीत होत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः वरळी ते काळाचौकी दरम्यान धावणारी बेस्ट बस क्रमांक ४४ च्या अनियमित फेऱ्या आणि ढिसाळ कारभाराबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड रोष व संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसची तासनतास वाट पाहावी लागत असून, ऐन गर्दीच्या वेळेस बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
वरळी डेपो ते काळाचौकी आणि म्युझियम परिसरादरम्यान धावणाऱ्या या बस मार्गावर मोठ्या प्रमाणावर कामगार, नोकरदार वर्ग, शालेय विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवाशांची रेलचेल असते. मात्र, अपुऱ्या बस फेऱ्या, बसेसचे अयोग्य वेळापत्रक आणि गाड्यांची अनिश्चितता यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक वेळा बसथांब्यावर तासनतास उभे राहूनही बस येत नाही किंवा आली तरी प्रचंड गर्दीमुळे त्यात चढणे अशक्य होते. पर्यायी व्यवस्था म्हणून रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा लागत असल्यामुळे चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.
या गंभीर समस्येबाबत प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी अनेकदा बेस्ट प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बस फेऱ्यांची संख्या वाढवावी आणि वेळापत्रक शिस्तबद्ध करावे, अशी मागणी जोर धरत आहे. जर लवकरात लवकर वरळी ते काळाचौकी दरम्यानच्या बस फेऱ्या नियमित न केल्यास प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतप्त प्रवाशांनी दिला आहे.
शहर
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel




