
Pakistani Airstrikes: पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानवर एअर स्टाईक केला आहे. मंगळवारी (२४ डिसेंबर) रात्री अफगाणिस्तानच्या सीमेजवळील पक्तिका प्रांतातील बारमल जिह्यांमध्ये हवाई हल्ला झाला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश आहे. मृतांची संख्या वाढत असल्याचेही म्हटले जात आहे.
अफगाणिस्तानच्या लमन गावासह अन्य सात गावांना हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आले होते. हल्ल्यात लमनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय बारमलमधील मुर्ग बाजार गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हा प्राणघाती हल्ला पाकिस्तान हवाई दलाकडून करण्यात आल्याचा दावा स्थानिक सूत्रांनी केला आहे.
खामा प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली आहे. या प्रदेशामध्ये तणाव वाढत आहे. शासनाद्वारे पीडितांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय हल्ल्याच्या तपशीलांची पृष्टी करण्याच्या दृष्टीने तपास होणार आहे. तथ्यांची पूर्तता झाल्यानंतर हल्ला कोणी केला हे स्पष्ट होईल.
|
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, २ दिवस पाणी पुरवठा बंद; कोणत्या भागांचा समावेश? |
दरम्यान हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे विधान तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने केले आहे. वझिरीस्तानी निर्वासितांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला ख्वाराझमी यांच्या पोस्टनुसार, या हल्ल्यात १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात स्थानिकांसह वझिरीस्तानच्या निर्वासितांचा समावेश आहे. शोधमोहीम सुरु असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने सध्यातरी या हवाई हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हा हल्ला प्रामुख्याने पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेजवळील तालिबानच्या छुप्या ठिकाणांवर होता असे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सैन्यावर मागील काही महिन्यात 'पाकिस्तानी तालिबान म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)'ने हल्ले वाढवले आहेत. अफगाणिस्तान या अतिरेक्यांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.
अफगाणिस्तानमधील टीटीपीच्या अतिरेक्यांची संख्या वाढत असल्याचा दावा पाकिस्तान करत असताना अफगाणिस्तान तालिबानने याला ठामपणे नकार दिला आहे. याशिवाय वझिरीस्तान हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वादाच्या मुद्द्यांपैकी एक आहे. पाकिस्तानमधील आदिवासी भागात लष्करी कारवायांना कंटाळून अफगाणिस्तानमध्ये वझिरीस्तानमध्ये निर्वासित म्हणून वास्तव्य करत आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



