पुणे: जिल्ह्यातील चाकण आणि हिंजवडी या अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक व व्यावसायिक पट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव असून, रस्ते, फुटपाथ आणि वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक व उद्योग क्षेत्र त्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण आणि हिंजवडीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
चाकण MIDC आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व बैठकीत आदित्य ठाकरे यांनी प्रशासकीय कारभारावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, या औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून चालण्यासाठी योग्य फुटपाथ नाहीत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अवजड व साधारण वाहनांची वर्दळ असल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. पालकमंत्र्यांनी दरमहा नियमितपणे आढावा बैठक घेऊन या सर्व बाबींचा सखोल पाठपुरावा केला पाहिजे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांना एकत्र बोलावून फुटपाथची वानवा, कचरा व्यवस्थापन आणि रोजच्या वाहतूक कोंडीबाबत जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर शेरे ओढत तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तृत्ववान व शिस्तप्रिय अधिकाऱ्याची आठवण काढली. अनेक वेगवेगळे विभाग आणि अधिकारी असूनही जर समस्या सुटत नसतील, तर “अनेक लोकांपेक्षा एक चांगला आणि खमका अधिकारी द्या, जो सर्व परिस्थिती सुधारू शकेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चाकण आणि हिंजवडी या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पट्ट्यांमधून उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर दावा करत, जर विद्यमान उद्योगांना योग्य सुविधा दिल्या नाहीत तर त्याचा थेट परिणाम स्थानिक युवकांच्या रोजगारावर होईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




