NEET UG 2026: वैद्यकीय शिक्षण म्हणजे १२ वी बायोलॉजी घेणारे विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो आणि ते डॉक्टर बनू शकतो. परंतू आता सरकारने या धोरणात बदल केला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन NEET-UG परीक्षा देऊ शकतात.
आता १२ वीत बायोलॉजी विषय न घेताही डॉक्टर होण्याची संधी मिळणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नियमात बदल केला आहे. NMC ने पात्रता नियमात मोठा बदल करत PCM स्ट्रीममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मेडिकल क्षेत्रात येण्याची संधी दिली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने १२ वीत मॅथ्स घेतले तर तो अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन मेडिकल प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचा मार्ग उघड झाला आहे.
काय आहे नवा बदल?
आधीच्या नियमानुसार मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी ११ वी आणि १२ वी मध्ये बायोलॉजी मुख्य विषय घेऊन अभ्यास करण्याची गरज असायची. NMC ने आता ही अट काढली आहे. आता कोणत्याही विद्यार्थ्याने १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) मधून अभ्यास केला असेल तर तो कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बायलॉजी वा बायोटेक्नॉलॉजी विषयला एडिशन सब्जेक्ट रुपात पास केली असेल तर तो नीट परीक्षा देऊ शकतो. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी भारत वा परदेशात मेडिकल कॉलेजात MBBS आणि BDS सारखा कोर्समध्ये प्रवेश करु शकतो.
स्ट्रीम बदलण्याचे स्वातंत्र्य
हा निर्णय त्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. ज्यांनी दहावी नंतर घाईघाईत किंवा दबावामुळे PCM घेतले असेल, नंतर १२ वी नंतर त्याला वैद्यकीय क्षेत्रात करीयर करायचे असेल तर तो करु शकणार आहे. आधी स्ट्रीम बदलण्यासाठी पुन्हा ११ वी – १२ वी पुन्हा बायोलॉजी करावी लागायची. ज्यामुळे वेळ आणि वर्षे दोन्ही वाया जात होते. आता केवळ एका विषयाची परीक्षा देऊन मेडिकलचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही पर्याय खुले राहू शकतात.
वयोमर्यादा आणि आवश्यक गुण
- मेडिकल प्रवेशासाठी काही अटी देखील लागू
- किमान वय : प्रवेश वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत १७ वर्षे पूर्ण व्हायला हवेत. कमाल वय सध्या निश्चित केलेले नाही.
- गुणांची अट : सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १२ वीत PCB विषयात किमान ५० % गुण मिळणे गरजेचे
- आरक्षित वर्गाला सूट : OBC, SC आणि ST वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ४० % गुण आवश्यक आहेत, तर दिव्यांग श्रेणीसाठी ४५% गुण आवश्यक आहेत.
- जर बायोलॉजी अतिरिक्त विषय म्हणून घेतली असेल तर त्याचे गुणही पात्रेतत जोडले जातील.
- या बदलाने मेडिकल शिक्षणात लवचिकपणा येतो आणि आता डॉक्टर बनण्याचे स्वप्न पहिल्याहून जास्त विद्यार्थ्यांसाठी शक्य झाले आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




