NEET UG 2026: वैद्यकीय शिक्षण म्हणजे १२ वी बायोलॉजी घेणारे विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो आणि ते डॉक्टर बनू शकतो. परंतू आता सरकारने या धोरणात बदल केला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन NEET-UG परीक्षा देऊ शकतात.
आता १२ वीत बायोलॉजी विषय न घेताही डॉक्टर होण्याची संधी मिळणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) नियमात बदल केला आहे. NMC ने पात्रता नियमात मोठा बदल करत PCM स्ट्रीममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मेडिकल क्षेत्रात येण्याची संधी दिली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने १२ वीत मॅथ्स घेतले तर तो अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन मेडिकल प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचा मार्ग उघड झाला आहे.
काय आहे नवा बदल?
आधीच्या नियमानुसार मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी ११ वी आणि १२ वी मध्ये बायोलॉजी मुख्य विषय घेऊन अभ्यास करण्याची गरज असायची. NMC ने आता ही अट काढली आहे. आता कोणत्याही विद्यार्थ्याने १२ वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) मधून अभ्यास केला असेल तर तो कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बायलॉजी वा बायोटेक्नॉलॉजी विषयला एडिशन सब्जेक्ट रुपात पास केली असेल तर तो नीट परीक्षा देऊ शकतो. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी भारत वा परदेशात मेडिकल कॉलेजात MBBS आणि BDS सारखा कोर्समध्ये प्रवेश करु शकतो.
स्ट्रीम बदलण्याचे स्वातंत्र्य
हा निर्णय त्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे. ज्यांनी दहावी नंतर घाईघाईत किंवा दबावामुळे PCM घेतले असेल, नंतर १२ वी नंतर त्याला वैद्यकीय क्षेत्रात करीयर करायचे असेल तर तो करु शकणार आहे. आधी स्ट्रीम बदलण्यासाठी पुन्हा ११ वी – १२ वी पुन्हा बायोलॉजी करावी लागायची. ज्यामुळे वेळ आणि वर्षे दोन्ही वाया जात होते. आता केवळ एका विषयाची परीक्षा देऊन मेडिकलचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही पर्याय खुले राहू शकतात.
वयोमर्यादा आणि आवश्यक गुण
- मेडिकल प्रवेशासाठी काही अटी देखील लागू
- किमान वय : प्रवेश वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत १७ वर्षे पूर्ण व्हायला हवेत. कमाल वय सध्या निश्चित केलेले नाही.
- गुणांची अट : सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १२ वीत PCB विषयात किमान ५० % गुण मिळणे गरजेचे
- आरक्षित वर्गाला सूट : OBC, SC आणि ST वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ४० % गुण आवश्यक आहेत, तर दिव्यांग श्रेणीसाठी ४५% गुण आवश्यक आहेत.
- जर बायोलॉजी अतिरिक्त विषय म्हणून घेतली असेल तर त्याचे गुणही पात्रेतत जोडले जातील.
- या बदलाने मेडिकल शिक्षणात लवचिकपणा येतो आणि आता डॉक्टर बनण्याचे स्वप्न पहिल्याहून जास्त विद्यार्थ्यांसाठी शक्य झाले आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




