
Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना एका नवीन मुद्द्यावरुन टार्गेट केलं आहे. भुजबळांनी शिवसेनेत असताना, दलितांच्या मोर्चानंतर हुतात्मा स्मारक गोमुत्राने का शुद्ध करुन घेतलं होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रविवारी हिंगोलीमध्ये ओबीसींचा दुसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यातून सगळ्याच वक्त्यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्र डागलं होतं. काहींनी यावेळी भीमा कोरेगावचा संदर्भ देत मराठा समाजावर आक्षेप घेतला होता.
|
Unseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान |
त्याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळांना गरजेपुरती दलितांची आठवण होतेय. छगन भुजबळ यांनी दलितांच्या मोर्चानंतर हुतात्मा स्मारक गोमुत्राने धुवून काढल होतं, तेव्हा त्यांना दलितांबद्दल प्रेम नव्हतं का? असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला.
छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये असताना आणि मुंबईचे महापौर असताना दलितांच्या एका मोर्चानंतर त्यांनी हुतात्मा स्मारक गोमुत्राने शुद्ध करुन घेतलं होतं, असा आरोप होत आहे. राज ठाकरे यांनीही काही वर्षांपूर्वी हाच मुद्दा उपस्थित करत भुजबळांवर आसूड ओढला होता. आता जरांगे यांनी पुन्हा एकदा तोच मुद्दा काढला आहे.
दरम्यान, सोमवारी पुण्यामध्ये स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने छगन भुजबळ यांच्याजवळ जात घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने शांततेत राहावं, २४ तारखेला आपला विजयाचा दिवस आहे. मराठा समाज शांत आहे, त्यामुळे इतरांनी भडकाऊपणा करु नये.
''ओबीसी बांधव आणि आम्ही एकत्र आहोत.. नेते मात्र पाय तोडण्याची भाषा करीत आहेत. जुनाट नेत्यांची वळवळ सुरुच आहे. या वयात त्यांच्या तोंडी शांततेचे शब्द पाहिजेत. २४ तारखेपर्यंत थांबा यांचं सगळं बाहेर काढतो'' असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
शहर
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
महाराष्ट्र
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
- वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू


























Subscribe to my channel




