
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशातच त्यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांना अचानक अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे ते तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
|
|
दौरा अर्धवट सोडून जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले. डॉक्टरकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू आहे. सततचे दौरे आणि उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये तब्बल ९०० एकरात जाहीर सभा घेणार होते. ८ जून रोजी त्यांची ही सभा होणार होती. मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषणाचीही घोषणा केली आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: महानगरपालिकेचा एक अजब प्रकार भरपावसात टँकरद्वारे झाडांना पाणी, कामाप्रती 'अतिप्रामाणिक' पणावर टीकेची झोड.
- दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी लागू केले नवे कडक नियम.
- धक्कादायक! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा चौहानची पतीकडून निर्घृण हत्या; मुलावरही जीवघेणा हल्ला
- भीम' आणि 'अर्जुन' बैलजोडीला पालखी रथाचा मान! टाकळी भिमा येथून १२ जुलैला निघणार श्री संत सद्गुरु योगीराज बाबा महाराज यांची २१ वी पायीवारी.
महाराष्ट्र
- पुणे: महानगरपालिकेचा एक अजब प्रकार भरपावसात टँकरद्वारे झाडांना पाणी, कामाप्रती 'अतिप्रामाणिक' पणावर टीकेची झोड.
- दुधातील भेसळीवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी लागू केले नवे कडक नियम.
- भीम' आणि 'अर्जुन' बैलजोडीला पालखी रथाचा मान! टाकळी भिमा येथून १२ जुलैला निघणार श्री संत सद्गुरु योगीराज बाबा महाराज यांची २१ वी पायीवारी.
- अवैध सावकारीला आता चाप! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; शिक्षेची तरतूद ५ वरून ७ वर्षांवर!
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.


























Subscribe to my channel



