भारतीय संघाची प्लेइंग 11 बाबत रवि शास्त्री यांनी केलं भाष्य, कमकुवत बाजूबाबत स्पष्ट सांगितलंImage Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खऱ्या अर्थाने हायव्होल्टेज सामने सुरू झाले आहे. सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तगडं आव्हान असणार आहे. या फेरीत पहिलाचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार होता. मात्र हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला. पण यामुळे दोन्ही संघांचं गुणांचं समीकरण बिघडलं आहे. असं असताना भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? उत्सुकता आहे. दुसरीकडे, भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये काय बदल करणार याचीही चर्चा रंगली आहे. कारण अभिषेक शर्माची खेळी निराशाजनक असल्याने भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. असं असताना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी प्लेइंग 11 बाबत भाष्य केलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरावं याबाबत सांगितलं आहे.
रवि शास्त्री यांनी आयसीसीच्या रिव्ह्यूवर भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत सांगितलं की, ‘मला असं वाटतं की भारतासाठी एक सकारात्मक बाब आहे. ती म्हणजे प्रत्येक सामन्यात कोणत्या कोणत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. इशान किशन असेल.. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव असेल… तिलक वर्माने योगदान दिलं आहे. त्याने चांगली सुरुवात केली आहे. पण मला वाटते की त्याची चांगली कामगिरी अद्याप येणं बाकी आहे.’
‘अभिषेक शर्मा तिन्ही सामन्यात शून्यावर बाद होणं सकारात्मक बाब आहे. कारण या स्पर्धेतील योग्य वेळी त्याला चांगली कामगिरी करता येईल. संघ या बाबतीत थोडे चिंतीत असतील. कारण त्याने धावा केलेल्या नाहीत.’ असंही रवि शास्त्री म्हणाले. त्यामुळे रवि शास्त्री यांनी अभिषेक शर्मावर विश्वास टाकला आहे, असं दिसत आहे. दुसरीकडे, नेदरलँडविरुद्धचा संघच मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. फार तर वॉशिंग्टन सुंदरला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
दक्षिण अफ्रिकन संघाबाबत बोलताना रवि शास्त्री म्हणाले की, ‘त्यांच्या आणि आपल्या फलंदाजीतही खोली आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत. त्यामुळे एक चांगला सामना पाहण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ 22 फेब्रुवारीला भिडतील.’
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




