टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! भारताच्या प्रशिक्षकांनी या सामन्याचं गणित सांगितलंImage Credit source: Asian Cricket Council
India vs Pakistan: भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही या भूमिकेवरून पाकिस्तानने युटर्न घेतला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना नियोजित तारखेला होणार हे आता स्पष्ट झालं आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. भारताची या स्पर्धेतील कामगिरी पाहता आणि मागच्या काही वर्षातील रेकॉर्ड पाहता बाजू भक्कम आहे. असं असताना टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्ष टेन डेस्काथे यांनी संघाला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी या सामन्यापूर्वी पाकिस्तानची जमेची बाजू बरोबर ओळखली आहे. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यातील विजय वाटतो तितका सोपा नाही. त्याचं कारणही टेन डेस्काथे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आतापासून धाकधूक लागून आहे. पण टीम इंडिया या स्थितीवरही मात करेल असा दृढ विश्वासही आहे.
टेन डेस्काथे यांनी सांगितलं की, ‘कोलंबोत सामना खेळणं आव्हानात्मक असू शकते. कारण पाकिस्तानचा संघ मागच्या दोन आठवड्यांपासून तेथे थांबला आहे. पण आमचा हेतू सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आहे.’ डेस्काथे यांच्या म्हणणं क्रीडाप्रेमींना पटलं देखील आहे. कारण टीम इंडिया भारतात खेळून थेट श्रीलंकेला जाणार आहे. तिथल्या खेळपट्टीचा अंदाज भारतीय संघाला लगेच येणार नाही. पण भारताने पाकिस्तानविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळताना कायम चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यावेळेसही भारतीय संघ पाकिस्तानला धोबीपछाड देईल यात काही शंका नाही.
आयसीसी स्पर्धेतील मागच्या चार सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलंआहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 6 विकेटने मात दिली. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 7 विकेटने, तर 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 4 विकेटने मात दिली. इतकंच काय तर आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. तिन्ही वेळेस भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भारताचं मनोबल पाकिस्तानच्या तुलनेत चांगलं आहे. आता या सामन्यात नेमकं काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
शहर
- मुंबई: चेंबूर बस दुर्घटना: महापौरांच्या फेरचौकशी आदेशानंतरही BMCकडून समितीची नियुक्ती नाही; ११ वर्षीय विहानला न्यायाची प्रतीक्षा
- मुंबई: ठाण्यात चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकाला धडकला; महामार्गावर वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा, सलग तीन तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: सदनिकाधारकांना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारकडून प्रक्रियेला मोठा वेग, यापुढे प्रत्येक फ्लॅटच्या 'कार्पेट एरिया'ची होणार कायदेशीर नोंद
- नाशिक: मधील MUHS पदवी प्रदान सोहळा: वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. सदानंद सरदेशमुख यांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते मानद 'डी.लिट.' प्रदान!
महाराष्ट्र
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर राज्य सरकारकडून कठोर निर्बंध; सरकारवर टीका करणे, गणवेशात रील्स बनवणे पडणार महागात, नवी आचारसंहिता लागू
- मुंबई: चेंबूर बस दुर्घटना: महापौरांच्या फेरचौकशी आदेशानंतरही BMCकडून समितीची नियुक्ती नाही; ११ वर्षीय विहानला न्यायाची प्रतीक्षा
- मुंबई: ठाण्यात चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकाला धडकला; महामार्गावर वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा, सलग तीन तास वाहतूक विस्कळीत
- पुणे: सदनिकाधारकांना मिळणार स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारकडून प्रक्रियेला मोठा वेग, यापुढे प्रत्येक फ्लॅटच्या 'कार्पेट एरिया'ची होणार कायदेशीर नोंद
गुन्हा
- पुणे: शिरूर तालुक्यात हादरवून टाकणारी घटना: चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत पत्नीचा केला निर्घृण खून;
- नागपूर: जुन्या वादातून माजी भाडेकरूचा घरात घुसून तलवार आणि चॉपरने सपासप वार; पाहुणी महिला जागीच ठार, दाम्पत्य गंभीर जखमी
- कोल्हापूर: दारूच्या नशेत उफाळला वाद, भेंडवडे येथे भावानेच केला सख्ख्या भावाचा अत्यंत निर्घृण खून; डोके ठेचून संपवले
- छत्रपती संभाजीनगर: नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री; दामिनी पथकाने सुवर्ण हॉलमध्ये रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह!
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
- आसाम: मृतांचा आकडा ७५ वर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून ९ लाखांच्या भरभक्कम मदत पॅकेजची घोषणा आणि नियमांत शिथिलता
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

























Subscribe to my channel



