
IND vs NZ : यजमान भारताने न्यूझीलंड चा पराभव करत विश्वचषकात सलग पाचवा विजय मिळवला आहे.विराट कोहली च्या तुफान खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला धूळ चारली. या सामन्यात कोहलीने 95 धावांची विजयी खेळी केली, तर मोहम्मद शामी ने फलंदाजींची नाचक्की करत पाच विकेट घेतल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत भारताने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे.
तब्बल 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा विश्वचषकात पराभव
धर्मशाला येथील सामन्या न्यूझीलंडने 273 धावा केल्या. भारतासमोर 274 धावांचं आव्हन असताना भारताने दमदार खेळी करत 48 षटकांमध्ये सहज विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार ठोकत 46 धावांची उत्तम खेळी केली. कोहलीने आठ चौकार आणि दोन षटकार ठोकत 95 धावांची दमदार खेळी केली. तर शामीने विकेटचा 'पंच' मारत न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने तब्बल 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा विश्वचषकाच्या सामन्यात पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यात कोणते विक्रम रचले गेले आहेत जाणून घ्या
|
|
सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा दुसरा खेळाडू
मोहम्मद शामीने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शामीने 10 षटकात 54 धावा दिल्या. शमीला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. यासोबतच शामीने एक विशेष कामगिरी केली आहे. यावर्षी भारताकडून खेळताना सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा शामी हा दुसरा खेळाडू ठरला आहे. यंदा शामीने तीन वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवला आहे. तर, विराट कोहली चार वेळा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके
विराट कोहलीने 95 धावांची खेळी केली. या दमदारसह कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीने 137 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तर सचिन तेंडुलकरच्या नावे 136 वेळा अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आहे. सर्वाधिक अर्धशतके झळकावण्यात रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 167 अर्धशतके आहेत.
वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 90 पेक्षा जास्त धावा
कोहलीने आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 90 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहली 95 धावांवर बाद झाला. 90 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही 7वी वेळ होती. मोहम्मद अझरुद्दीन आणि शिखर धवन यांनीही 7-7 वेळा अशी कामगिरी केली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 वेळा 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आणि या काळात तो बाद झाला.
दोन हजार धावांचा टप्पा जलद पार करण्याचा विक्रम
शुभमन गिलने वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला भीम पराक्रम केला आहे. गिलने वनडे क्रिकेटमधील दोन हजार धावांचा टप्पा सर्वात कमी सामन्यात पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने हा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होता. त्याने 40 सामन्यात हा पराक्रम केला होता.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



