
IND vs AUS 1st T20 : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अखेरच्या षटकातील १ चेंडू शिल्लक असताना २०९ धावांचे लक्ष्य गाठून टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली. पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेतला.
टी२० सामन्याचा हा सामना विशाखापट्टणमच्या वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वातील संघाने पहिला सामना जिंकलाय. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या.या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४२ चेंडूत ८० धावा केल्या. तर इशान किशननेही ५८ धावा केल्या.
|
|
तर रिंकू सिंगने २२ धावा करत नाबाद राहिला. रिंकूने विजयी षटकार लगावत भारताला १-० आघाडी मिळवून दिली. सूर्यकुमार यादवला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून घोषित करण्यात आलं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने २० षटकांत ३ गडी गमावून २०८ धावा करत भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जोश इंग्लिसने ११० धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने २२० च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना बिश्नोई आणि कृष्णा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात मात्र खराब राहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडच्या रुपात भारताला पहिला धक्का मिळाला. त्यानंतर संघाच्या २२ धावा असताना टीम इंडियाने आपली दुसरी विकेटही गमावली. दुसरी विकेट यशस्वी जयस्वालच्या रुपात गेली होती. त्याने २१ धावा संघासाठी जोडल्या. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने डाव सावरला. इशान किशनने अर्धशतक केलं. इशान बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या रिंकूने तडाखेबाजी फलंदाजी केली. विजयी षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा


























Subscribe to my channel


