
Electoral Bond: इलेक्टोरल बाँडमधून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालं आहे. या प्रक्रियेचा फायदा एसबीआयला देखील झाला आहे. २०१८ ते २०१४ पर्यंत निवडणूक रोख्यांची विक्री सुमारे ३० टप्प्यांत झाली. प्रत्येक टप्प्यासाठी व्यवहार आणि बँक शुल्क आकारले जात होते.
एसबीआयने सुरुवातीपासूनच एकूण १०.६८ कोटी रुपयांचे बिल कमिशन म्हणून अर्थ मंत्रालयाला सादर केले होते, असं माहितीच्या अधिकारात समोर आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाला कमिशनसाठी अर्थमंत्रालयाला पत्र पाठवावी लागत होती. या योजनेच्या चौथ्या टप्प्यात १.८२ लाख रुपये मिळाले होते. तर नवव्या टप्प्यात १.२५ कोटी, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ४ हजार ६०७ इलेक्टोरल बाँडची विक्री झाली होती.
|
Eknath Shinde: मुख्यमंत्री का आले भाजपच्या दबावाखाली? जाणून घ्या काय आहेत कारणं |
एसबीआयचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश कुमार यांनी १३ फेब्रुवारी २०१९ रोजी तत्कालीन आर्थिक व्यवहार सचिव एससी गर्ग यांना पत्रही लिहिले होते. त्यावेळी एसबीआयची थकबाकी वाढून ७७.४३ लाख रुपये झाली होती.या पत्रात कमिशन कसे कापले जाते, याबाबत देखील लिहले होते. फिजिकल बॉण्ड्ससाठी प्रति व्यवहार शुल्क 50 रुपये आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी १२ रुपये निश्चित केले आहे. पेमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येक १०० रुपयांमागे ५.५ पैसे कमिशन कापले जाते, अशी माहिती पत्रात दिली होती.
एसबीआयने कमिशनवर १८ टक्के जीएसटी देखील भरावा असं म्हटले होते. बँकेने GST वर २ टक्के TDS लादल्याबद्दल मंत्रालयाला दोष दिला होता. ११ जून २०२० रोजीच्या ईमेलमध्ये SBI ने ६.९५ लाख रुपयांचा परतावा मागितला होता. रोख्यांसाठी भरलेल्या ३.१२ कोटी रुपयांच्या कमिशनमधून ही रक्कम GST वर TDS म्हणून कापण्यात आली.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




