आजच्या काळात सुपरफूड आणि चमत्कारी डाएट्स सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड करतात. अशा वेळी सत्य आणि भ्रम यांच्यातील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विशेषतः जेव्हा भारतात १० कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेह (डायबिटीज) सोबत जगत आहेत. याबाबात आता सत्य समोर आले आहे. मधुमेहाचा इलाज एखाद्या मसाल्याने किंवा घरगुती उपायाने होत नाही. त्यासाठी एक सुव्यवस्थित आणि वैयक्तिक योजना आवश्यक असते.
भारतीय घरांमध्ये अनेकदा असा समज असतो की मेथीचे दाणे, जांभूळ किंवा दालचीनी मधुमेह “बरा” करू शकतात. याविषयी एका डॉक्टरांनी सांगितले की, आजपर्यंत एखाद्या पदार्थाला मधुमेहाचा इलाज म्हणून सिद्ध केलेले नाही. काही गोष्टी संतुलित आहाराचा भाग बनू शकतात, पण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे, नियमित व्यायाम आणि सतत मॉनिटरिंग गरजेचे आहे.
मधुमेहाबाबतचे काही सामान्य मिथक काय आहेत?
एक सामान्य गैरसमज असा आहे की जास्त साखर खाल्ल्याने थेट मधुमेह होतो. प्रत्यक्षात, रिफाइंड साखर आणि उच्च-कॅलरी पदार्थांचे वारंवार सेवन वजन वाढवते, विशेषतः पोटाभोवतीची चरबी, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते. पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्ससारख्या गोड पदार्थ टाइप २ मधुमेहाच्या जोखमीशी संबंधित आहेत. तर टाइप १ मधुमेह ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे. फळांबाबतही भ्रम आहे की मधुमेह झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे सोडून द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. पण त्याबरोबर फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सही असतात. योग्य प्रमाणात आणि ज्यूसऐवजी फळे घेणे उत्तम पर्याय आहे.
शुगर-फ्री योग्य आहे का?
-गूळ आणि मधाला साखरेपेक्षा जास्त सुरक्षित मानणेही चुकीचे आहे. हे तिन्ही साधे कार्बोहायड्रेट्स आहेत आणि रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात.
-त्याचप्रमाणे, तांदूळ पूर्णपणे सोडणे आवश्यक नाही. प्रमाण नियंत्रित ठेवा आणि त्याला डाळ, भाज्या आणि प्रोटीनसोबत संतुलित करा.
-“शुगर-फ्री” मिठाई खुलेआम खाणेही सुरक्षित नाही. त्यात फॅट आणि कॅलरी जास्त असू शकतात.
-हेही खरे आहे की मधुमेह फक्त जाड लोकांनाच होत नाही. दुबळे दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही अंतर्गत चरबी इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवू शकते.
-मधुमेहाचा कोणताही चमत्कारी इलाज नाही. मेडिकल न्यूट्रिशन थेरेपी, संतुलित भोजन, फायबर आणि प्रोटीनचे योग्य प्रमाण, तसेच नियमित जीवनशैलीच दीर्घकाळात चांगले परिणाम देते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत)
शहर
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
महाराष्ट्र
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- सातारा: फलटण येथील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबासाठी साहित्यिकांचा मोठा पुढाकार; शिक्षणासाठी काढलेले वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडले
- मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले

























Subscribe to my channel



