आजच्या काळात सुपरफूड आणि चमत्कारी डाएट्स सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड करतात. अशा वेळी सत्य आणि भ्रम यांच्यातील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विशेषतः जेव्हा भारतात १० कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेह (डायबिटीज) सोबत जगत आहेत. याबाबात आता सत्य समोर आले आहे. मधुमेहाचा इलाज एखाद्या मसाल्याने किंवा घरगुती उपायाने होत नाही. त्यासाठी एक सुव्यवस्थित आणि वैयक्तिक योजना आवश्यक असते.
भारतीय घरांमध्ये अनेकदा असा समज असतो की मेथीचे दाणे, जांभूळ किंवा दालचीनी मधुमेह “बरा” करू शकतात. याविषयी एका डॉक्टरांनी सांगितले की, आजपर्यंत एखाद्या पदार्थाला मधुमेहाचा इलाज म्हणून सिद्ध केलेले नाही. काही गोष्टी संतुलित आहाराचा भाग बनू शकतात, पण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे, नियमित व्यायाम आणि सतत मॉनिटरिंग गरजेचे आहे.
मधुमेहाबाबतचे काही सामान्य मिथक काय आहेत?
एक सामान्य गैरसमज असा आहे की जास्त साखर खाल्ल्याने थेट मधुमेह होतो. प्रत्यक्षात, रिफाइंड साखर आणि उच्च-कॅलरी पदार्थांचे वारंवार सेवन वजन वाढवते, विशेषतः पोटाभोवतीची चरबी, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते. पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्ससारख्या गोड पदार्थ टाइप २ मधुमेहाच्या जोखमीशी संबंधित आहेत. तर टाइप १ मधुमेह ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे. फळांबाबतही भ्रम आहे की मधुमेह झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे सोडून द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. पण त्याबरोबर फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सही असतात. योग्य प्रमाणात आणि ज्यूसऐवजी फळे घेणे उत्तम पर्याय आहे.
शुगर-फ्री योग्य आहे का?
-गूळ आणि मधाला साखरेपेक्षा जास्त सुरक्षित मानणेही चुकीचे आहे. हे तिन्ही साधे कार्बोहायड्रेट्स आहेत आणि रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात.
-त्याचप्रमाणे, तांदूळ पूर्णपणे सोडणे आवश्यक नाही. प्रमाण नियंत्रित ठेवा आणि त्याला डाळ, भाज्या आणि प्रोटीनसोबत संतुलित करा.
-“शुगर-फ्री” मिठाई खुलेआम खाणेही सुरक्षित नाही. त्यात फॅट आणि कॅलरी जास्त असू शकतात.
-हेही खरे आहे की मधुमेह फक्त जाड लोकांनाच होत नाही. दुबळे दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही अंतर्गत चरबी इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवू शकते.
-मधुमेहाचा कोणताही चमत्कारी इलाज नाही. मेडिकल न्यूट्रिशन थेरेपी, संतुलित भोजन, फायबर आणि प्रोटीनचे योग्य प्रमाण, तसेच नियमित जीवनशैलीच दीर्घकाळात चांगले परिणाम देते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत)
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

