
Dhule : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गांजा तस्करांचं कंबरडं मोडलं. पोलिसांनी वन विभागाच्या जमिनीवर लावलेली कोट्यवधी रुपयांची गांजाची शेती नष्ट केली आहे. जमन्यापाणी परिसरातील अत्यंत दुर्गम भागात धाड टाकून पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. कारवाईत पोलिसांनी १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जागीच नष्ट केला.
शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी जमन्यापाणी गावाच्या हद्दीत वन विभागाच्या राखीव जमिनीवर मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली होती. हा परिसर डोंगराळ आणि जंगलांच्या मध्ये असल्याने जप्त केलेल्या गांजाची रोपे पोलीस ठाण्यात किंवा शहरात नेणं आव्हानात्मक होतं. या समस्येचा अंदाज घेऊन, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ताबडतोब न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून विशेष परवानगी घेतल्यानंतर, पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जंगलातच गांजा नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
|
|
पोलिसांची ही कारवाई प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. पहिली कारवाई जमन्यापाणी वनक्षेत्रातील भोरखेडा येथे झाली. इथं तब्बल ४०,००० चौरस फूट जमिनीवर गांजा पिकवला होता. कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्व गांजा जाळून टाकला.
दुसरी कारवाई बाभळज परिसरात करण्यात आली. येथील तस्करांना पोलिसांच्या छाप्याची कल्पना आली असावी. कारण पोलीस कारवाईच्या आधी अज्ञात आरोपींनी गांजाचा ८२ गुंठ्यावरील गांजा कापला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी तो जमिनीवर फेकला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कापणी केलेला गांजा जप्त केला आणि तो सगळा जाळून टाकला
या संपूर्ण कारवाईदरम्यान, धुळे पोलिसांनी वन विभागाच्या क्षेत्रातील हद्दीतील एकूण १२२ गुंठे जमीन साफ केली. दोन्ही ठिकाणी २१ क्विंटलपेक्षा अधिक गांजा नष्ट केला. सरकारी आकडेवारीनुसार, नष्ट केलेल्या गांजाची एकूण किंमत १ कोटी ६ लाख इतकी असल्याची माहिती आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




