
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुक २०२४ च्या निकालात राज्यात भाजपला चांगलाच दणका बसला आहे. राज्यात भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पराभवाची कारणे सांगितल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपने जनतेला नाकारलेलं नाही, तर समसमान मतं पडली आहेत.
राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. तर संविधान बदलनार या नरेटीव्हचा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर कांदा प्रश्नाचा देखील परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे भाजपला फटका सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी कांद्याचा, तर काही ठिकाणी सोयाबीन आणि कापूसचा देखील प्रश्न होता. संविधान बदलणार, ही सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात कमी पडल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
|
|
लोकसभा निवडणुकांचे काल निकाल आले. देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले आहेत. पंडित नेहरूनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याचा मोदींना आशीर्वाद दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आडिसामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वात सरकार बनणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील एक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
इंडीया आघाडीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळालेल्या आहेत. भाजप आणि एनडीए घटक पक्ष मिळून सरकार बनणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचंही स्वागत फडणवीसांनी केलं आहे. महाविकास आघाडीला राज्यात 2 लाख मते जास्त मिळाल्याचं फडणवीस म्हटले आहेत. माझी जबाबदारी आहे, मी कुठेतरी कमी पडलो असं म्हणत फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




