
Devendra Fadnavis : रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. मोदीजींनी केलेला विकास संपूर्ण देश पाहतो आहे. तुम्ही केलेलं विकासाचं एकतरी काम दाखवा, असं चॅलेंजही फडणवीसांनी ठाकरेंना दिलं आहे. सोलापूर येथे माध्यमांसोबत बोलत होते.
मोदींना मत म्हणजे विनाशाला मत, विकासाला नाही. त्यामुळे जनतेने जागरूक राहावे, असं उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत म्हटलं होतं. मोदी मतांसाठी राम-राम करत फिरत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.
|
Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात |
उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर टीकेचा भडीमार केला होता. देवेंद्र फडणवीस हल्ली भाजपा उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करू लागले आहेत. पण मी सांगतो. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे, असंही ठाकरे म्हणाले होते.
"तुम्ही केलेलं विकासाचं एकतरी काम दाखवा"
"मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतो. तुम्ही केलंलं एकही विकासाचं काम दाखवा. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले, एक तरी विकासाचं काम दाखवा. आयुष्यात त्यांनी काही विकासाचं काम केलं नाही. त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्यासारखं आहे", असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं.
रामराम भारतात नाही तर पाकिस्तानात करायचा का?
"आम्ही रामराम केल्याचा एवढा राग शिवसेनेला का आहे. भारतात रामराम करायचा नाही मग काय पाकिस्तानात जाऊन रामराम करायचा. आम्ही रामराम करणारच. त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणे सुरू केले असेल तर आम्ही मात्र रामरामच करणार", असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम भाजपने केलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना "संजय राऊत कोण आहेत माहीत नाही. असं कुणी म्हणत असेल तर ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र आहे", असं फडणवीस म्हणाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




