
Chhatrapati Sambhajinagar : राज्यात भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना मराठवाड्यात पाणीटंचाईचे चित्र अधिक गडद होत चालले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २७८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असून या २७८ गावांची आणि ९९ वाड्यांची तहान ४३३ टँकरने भागवली जात आहे. हे चित्र आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उन्हाच्या वाढत्या झळांमध्ये पाणीटंचाईची समस्या देखील तितकीच गडद होत चालली आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हे चित्र अधिक आहे. यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेली २७८ गावे आणि ९९ वाड्यांना मिळून ४३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
अशी आहे ट्रॅकरची स्थिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७७ गावे आणि ३१ वाड्यांसाठी २५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असून ७० गावे आणि १९ वाड्यांना १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ गावे व २१ वाड्यांना १८ टँकरने, तर बीड जिल्ह्यात १८ गावे आणि २३ वाड्यांना २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. परभणी जिल्ह्यातील एका गावाला, तर हिंगोली जिल्ह्यातील २ वाड्यांना १ टँकर, लातूर जिल्ह्यातील २ गाव आणि ३ वाड्यांना मिळून ३ टँकर, तर धाराशिव जिल्ह्यातील ४ गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
७५५ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने ७५५ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले असून यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८५, जालना १४७, परभणी १९, हिंगोली ६५, नांदेड १६८, बीड ६५, लातूर ४४, आणि धाराशिव जिल्ह्यात ५९ विहिरींचा समावेश आहे. टँकरसाठी २०२ गावांतील २३९ विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त ४२२ गावांतील ५१६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
जालना शहराला आज पाणीपुरवठा नाही जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरील पाईपलाईन अंबड - पैठण मार्गावर फुटली आहे. त्यामुळे आज जालना शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जायकवाडी ते जालना पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सतत घडत आहेत.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



