Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान-3' मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण! प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे

Chandrayan 3 Update: चांद्रयान-३ मोहिमेचे मोठे अपडेट समोर आले आहे. आजचा दिवस हा या मोहिमेसाठी खूपच महत्वाचा आहे. चांद्रयान ३ चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहचले आहे. तसंच, प्रोपल्शन मॉड्यूलसह ​​प्रवास करणारे विक्रम लँडर वेगळे झाले आहे. आता विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने अंतिम प्रवास सुरु झाला आहे. विक्रम लँडर हा यापुढचा प्रवास एकटाच करणार आहे. महत्वाचे म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर पोहोचण्याची अंतिम तारीखही समोर आली आहे. विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतासाठी खूपच महत्वाचा राहणार आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 च्या चंद्राभोवतीच्या सर्व प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. शेवटची कक्षा 16 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आली. त्यानंतर इस्रोसाठी आजची दुपार खूपच महत्वाची होती. कारण आज चांद्रयानचे आतापर्यंत प्रोपल्शन मॉड्यूलसह ​​प्रवास करणारे विक्रम लँडर वेगळे झाले आहे. चांद्रयान ३ एक एक टप्पा यशस्वीरित्या पार करत चंद्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता चांद्रयानच्या विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेचा अंतिम प्रवास सध्या सुरु झाला आहे.

महत्वाचे म्हणजे, 23 ऑगस्ट रोजी फक्त विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.25 वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. शास्त्रज्ञ टी.व्ही. वेंकटेश्वरन यांनी सांगितले की, रोव्हर लँडरच्या पोटात आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने आतापर्यंत पृथ्वीवरून लँडर आणि रोव्हरसह प्रवास केला आहे.

Pune Crime : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'ची पुनरावृत्ती, १० ते १२ जणांच्या टोळीकडून तरुणाची निर्घृण हत्या; कुटुंबीयांचा आक्रमक पवित्रा

आज इस्रो वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. पहिली म्हणजे लँडर मॉड्यूलचे इंजिन आणि इतर गोष्टी व्यवस्थित काम करत आहेत. वेगळे झाल्यानंतर लँडर त्याच्या पायावर उभा राहील म्हणजेच त्याची पूर्ण क्षमता आहे. दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे लँडर वेगळे झाल्यानंतर ते आता 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे.

दरम्यान, जी प्रक्रिया आता घडत आहेत किंवा घडणार आहेत. ती चांद्रयान-2 दरम्यान देखील यशस्वीरित्या पार पडली होती. त्यावेळीही लँडर वेगळे होऊन चंद्राच्या दिशेने निघाले होते. पण २.१ किमीचे अंतर बाकी होते. त्यानंतर वेग नियंत्रित करता आला नाही आणि क्रॅश लँडिंग करण्यात आले होते. पण आता चांद्रयान ३ मोहिम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोकडून व्यक्त केला जात आहे.



हे पण वाचा-
हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated

शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *