
Bank Merger Plan : भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय यांच्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलयाबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी 'जागतिक दर्जाच्या' बँका तयार करण्याचा उद्देश असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. "देशाला मोठ्या बँकांची गरज आहे, ज्या जागतिक स्तरावर काम करतील आणि ग्राहकांच्या सर्व समस्या सोडवतील, असे त्या म्हणाल्या. उद्योग, पायाभूत सुविधा आणि कर्ज मागणी वाढत असल्याने हे आवश्यक आहे. 1990 आणि 2000 मधील आधीच्या विलयांप्रमाणे यावेळी कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेवर लक्ष केंद्रित केले जात असल्याचे निर्मला सितारमण म्हणाल्या.
सध्या 12 सार्वजनिक बँका आहेत, ज्या भविष्यात फक्त 4 पर्यंत आणल्या जाणार आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, केनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) आणि युको बँक यांचा समावेश आहे. 2019 ते 2020 मध्ये 21 बँकांपासून ही संख्या 12 वर आणली गेली, ज्यामुळे बँकांच्या आर्थिक आरोग्य सुधारल्याचे सांगण्यात येते. तसेच सरकार विलयासोबत बँकिंग क्षेत्राची स्थिरता, कर्ज सुविधा वाढवणे आणि बँकांना स्वतंत्रपणे विकसित होण्यास मदत करेल, अशी माहितीही देण्यात आली.
|
|
विलयामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरी जाणार नाही. विलय ही एक प्रक्रिया आहे, त्यामुळे नोकरी संकट, शाखा बंद किंवा बँका बंद होणार नाहीत," असे त्या म्हणाल्या. आधीच्या विलयांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रोमोशनमध्ये विलंब, कामकाज पद्धतीत बदल यासारख्या समस्या भेडसावल्या, पण आता अशा चिंता दूर केल्या जातील. सरकार कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणावर भर देणार आहे, जेणेकरून विलय यशस्वी होईल.
भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मजबूत भांडवल असलेल्या मोठ्या बँकांची गरज आहे. सीतारामन म्हणाल्या, "अर्थव्यवस्थेची वाढ होत असल्याने कर्ज देण्याची क्षमता वाढवणे आवश्यक आहे." जागतिक दर्जाच्या बँका तयार करून उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी क्रेडिट उपलब्ध करणे हा मुख्य फोकस आहे. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल आणि बँकिंग क्षेत्र अधिक सक्षम होईल.
सरकार फक्त विलयावरच नाही, तर बँकिंग इकोसिस्टम मजबूत करण्यावर भर देत आहे. बँक आणि नियामकांमधील सखोल चर्चा होईल, ज्यामुळे बँका स्वावलंबी होऊ शकतील, अशी माहिती देण्यात आली. आधीचे विलय यशस्वी झाले असून, आता अधिक स्थिरता आणि सुधारणा सरकारला अपेक्षित आहे. हे पाऊल देशाच्या आर्थिक महत्त्वाकांक्षेला साजेसे आहे, ज्यामुळे सर्व नागरिकांना फायदा होईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात येत आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


