
Aut o Fare Hike : मुंबईत दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ऑटोरिक्षा संघटनेने सरकारकडे रिक्षाच्या भाडेवाढी बाबत मागणी केलीये. आपली मगणी मान्य करण्यासाठी किंवा यावर विचार करण्यासाठी संघटनेने सरकारला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत २ रुपयांची भाडेवाढ लागू करण्याचा अल्टिमेटम
उपनगरातील ऑटोरिक्षांचे किमान भाडे २३ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत वाढवावे अशी मागणी करण्यात आली आहे. २३ रुपयांवरून थेट २५ रुपयांपर्यंत भाडे वाढ झाल्यास सामान्य नागरिकांच्या खिशावर याने भर पडणार आहे. या मागणीसाठी सरकारला ३१ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय.
|
|
सध्याची वाढती महागाई पाहता गेल्या वर्षी किमान २१ रुपयांचे भाडे वाढवून २३ रुपये करण्यात आले. मात्र फक्त २३ रुपये भाडे परवडणारे नाही. गेल्यावर्षी केलेला करार आम्हाला मान्य नाही. या किंमतीत आम्हाला खर्च चालवणे कठीण आहे, असंही रिक्षा संघटनेमधील एका व्यक्तीने म्हटलंय.
रिक्षा चालकांनी पुढे म्हटलं की, आम्हाल भाडेवाढ मिळावी यासाठी स्थापन समितिने अहवाल सादर केलेत. समितिने दिलेल्या अहवालात रिक्षा भाडे २ रुपयांनी वाढवून २५ रुपये करण्यात यावे असं लिहिलं आहे.
या प्रकरणी वरिष्ठ परिवहन अधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी म्हटलं की, कोणताही भाडेवाढीचा प्रस्ताव प्रथम परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणासमोर (एमएमआरटीए) आणला जातो. त्यानुसार भाडेवाढ करायची की नाही हे ठरवले जाते.
वाहनांचा भांडवली खर्च, देखभाल आणि दुरुस्ती खर्च, विमा, कर यासह इतर काही घटकांमुळे भाडेवाढ व्हावी अशी मागणी केली जातेय. MMRTA ने ऑक्टोबर २०२२ मध्ये रिक्षासाठी २ रुपये आणि टॅक्सींसाठी ३ रुपये वाढ दिली होती. यात रिक्षाचे किमान भाडे २१ ते २३ रुपये आणि टॅक्सींसाठी २५ ते २८ रुपये करण्यात आले.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




