
Ambernath : कल्याण क्राईम ब्रँचने अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावातील किराणा दुकानात छापा टाकत सुमारे साडे चार कोटी रुपये किमतीचे तीन किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश कुमार प्रेमचंद तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. तर शैलेंद्र अहिरवार हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. हे दोघे ड्रग्स कुणाला विकत होते? कुठून आणत होते? यामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत? याचा शोध आता कल्याण क्राईम ब्रँच घेत आहे . दरम्यान केला काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे अनेकदा आढळून आल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे .
कल्याण क्राईम ब्रँचने अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावातील किराणा दुकानात छापा टाकत सुमारे साडे चार कोटी रुपये किमतीचे तीन किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश कुमार प्रेमचंद तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. तर शैलेंद्र अहिरवार हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. हे दोघे ड्रग्स कुणाला विकत होते? कुठून आणत होते? यामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत? याचा शोध आता कल्याण क्राईम ब्रँच घेत आहे . दरम्यान केला काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे अनेकदा आढळून आल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे .
|
Pune News : ‘एमआयएम’ची पुण्यातील ताकद दिसणार; ७ मे रोजी असदुद्दीन ओवेसी घेणार सभा |
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाला माहिती मिळाली . माहिती मिळताच कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने या किराणा दुकानात छापा टाकला. या कारवाईत दरम्यान दुकानात तीन किलो अमली पदार्थ आढळून आले.
या ड्रग्सची किंमत सुमारे 4 कोटी 52 लाख 29 हजार रुपये आहे.या प्रकरणी कल्याण क्राईम पोलिसांनी राजेश कुमार तिवारी याला बेड्या ठोकल्या आहेत तर त्याचा साथीदार शैलेंद्र अहिरवार हा फरार झाला असून पोलिस याचा शोध घेत आहेत.
राजेश कुमार तिवारी याचे नेवाळी परिसरात गायत्री किराणा मालाचे दुकान आहे . या दुकानातून तो अमली पदार्थांची विक्री करत होता . हे ड्रग्स कुणाला विक्री केले जात होते व कुठून आणले जात होते ,या दोघांव्यतिरिक्त आणखी कोण त्यांच्या टोळीत आहे का ? याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच पोलीस करत आहेत. दरम्यान एका किराणा मालाच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



