
Rajasthan : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली. देवदर्शनास गेलेल्या नवरा बायकोला भरधाव कारने धडक दिली. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अलवर जिल्ह्यातील शिवाजी पार्क परिसरात सोमवारी रात्री घडली. देवदर्शन करून ते घरी परत येत होते. घराजवळ अवघ्या १०० मीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला.
सतीश विजय (६२ वर्षे) आणि त्यांची पत्नी पिंकी विजय (५९ वर्षे) हे वृद्ध नवरा-बायको सोमवारी रात्री राजस्थानातील प्रसिद्ध असलेल्या त्रिपोलिया महादेव मंदिरातून देवदर्शन करून स्कुटीवरून परत येत होते. घरापासून १०० मीटर दूर पोहचले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
|
Brahmagiri Hills : ब्रह्मगिरीवरून अचानक दगड कोसळले; नवविवाहित दाम्पत्य थोडक्यात बचावले. तिघेजण जखमी |
प्रत्यक्षदर्शनींनी सांगितल्यानुसार , कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने सतीश विजय यांच्या दुचाकीला धडक देण्यापूर्वी आधी एका दुचाकीला धडक दिली होती. या भरधाव कारने सतीश विजय यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर सतीश विजय आणि त्यांची पत्नी रस्त्यावर पडले. दुचाकीला धडक दिल्यानंतर या कारने खांब्याला धडक दिली आणि थांबली. घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या सतीश आणि पिंकी यांना रुग्णालयात नेले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
मृत सतीश विजय हे अकाउंटंट होते आणि ते अलवर येथील शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते. सतीश आणि पिंकी यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या एका मुलीचे लग्न गुरुग्राममध्ये झाले आहे तर त्यांचा मुलगा रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. हे नवरा-बायको घरात एकटेच राहत होते. नेहमीप्रमाणे ते देवदर्शनासाठी मंदिरात जात होते. पण सोमवारी रात्री देवदर्शन घेऊन परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




