
Ajit Pawar : लाडक्या नेत्याला चांगले पद मिळावे याकरीता दिवसरात्र राबणारे कार्यकर्ते सर्वांनी पाहिलेत. मात्र आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा याकरीता थेट शेकडो मैल पायी चालत जाणारा एक कार्यकर्ता नवी मुंबईत चर्चेत आला आहे.
सागर पवार असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत याकरीता थेट नेरुळ ते तुळजापूरपर्यंत पदयात्रा सुरू केली आहे. १५ नोव्हेंबरला बलिपतिप्रदेच्या मुहूर्तावर सागर पवार यांनी पदयात्रा सुरू केली आहे.
|
Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; 'या' आहेत प्रमुख मागण्या |
नेरुळ येथील सागर पवार यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असा देवीला नवस केला आहे. हा नवस पूर्ण होण्याकरीता नेरुळ ते तुळजापूर अशी पदयात्रा काढणार आहेत. १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेली पदयात्रा जवळपास १२ दिवस चालत गेल्यानंतर तुळजापूर येथे पोहचणार आहे.
त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी आई तुळजा भवानीच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे. या अनोख्या पदयात्रेची चर्चा नवी मुंबई परिसरात चांगलीच रंगली आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी आदर्श व्यक्ती असते. ज्याचे अनुकरण आपण करत असतो. अजित पवार हे आपले राजकीय आदर्श नेते असल्याचे सागर पवार सांगतात.
अजित पवार यांचे वत्कृत्व, हजरजबाबीपणा, प्रशासनावर असणारी जरब आदी बाबींमुळे तरुणांवर त्यांचे गारुड आहे. जनसामान्यांशी नाळ असणाऱ्या अशा नेत्याने महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा त्यांच्या हाती यावी, समाजातील विविध घटकांना एकत्र करण्याची कला त्यांच्यात आहे.
असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यास समाजाचे भले होईल, असे सागर यांना वाटते. त्यासाठी तुळजा भवानी पुढे जाऊन अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत याकरीता साकडे घालणार असल्याचे सागर पवार यांनी संगितले.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




