
Pune : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. मुंबईहून अजित पवार हे बारामतीकडे निघाले होते. मात्र विमान लँडिगदरम्यान दुर्घटना घडली आणि दादांसह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला. अजित पवार म्हटलं की निडर, दिलदार, दमदार आमि कामाचा माणूस म्हणून त्यांनी राज्यभर आपली छाप पाडली होती. दादांच्या अकाली एक्झिटने सर्वांना मोठा धक्का बसलाय, कोणालाच विश्वास बसत नाहीये की दादा आपल्यात नाही. अजित पवार यांची भाषणे, पत्रकार परिषदांमधील व्हिडीओ पाहिल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये. राजकारणातला हा दादा माणूस आता दिसणार नाही. दादांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दादा काळाच्या बोलवण्याबाबत बोलले होते. दादा त्यावेळी नेमकं म्हणाले होते? जाणून घ्या.
कोण काम यमचं राहणार आहे? तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबकता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, असं अजित दादा आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाले होते. भाजप नेते महेश लांडगे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
|
Ajit Pawar Death : अजित पवारांचा मृत्यू कसा झाला? विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; खरे कारण उघड होणार |
अजित दादांचा विमान अपघात २८ जानेवारीला झाला. तर त्याआधी म्हणजेच चार दिवसांआधीचं हे भाषण आहे. जे आहे तोंडावर बोलून मोकळं होणारा दादा नेहमी सर्वांनाच आपलासा वाटला. ज्यावेळी अपघाताची बातमी आली त्यावेळी कोणालाही विश्वास बसत नव्हता. पण नियतीपुढे कोणी मोठं नाही, राजकारणातील दादा एका विमान अपघातामध्ये आपण गमावला.
महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला दादांचा फोटो दिसला. विरोधी, सत्ताधारी, जात-धर्म असा कसलाही भेदभाव दिसला नाही, इतक्या खोलवर दादांनी सर्वांच्या मनात आपली जागा बनवली होती. शब्दाचा पक्का असलेला दादा आपल्यात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामधील कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. महापालिका निवडणुका झाल्यावर आता दादा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला लागले होते. दादांचा अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या ४ सभा होणार होत्या. मात्र काळाने दादांना बारामतीत उतरण्याआधीच हिरावलं.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel



1 thought on “Ajit Pawar : ‘काळाचं, नियतीचं बोलवणं आलं की प्रत्येकाला जायचंच असतं, पण…’ अपघाताआधीचा ४ दिवसांपूर्वीचा दादांचा व्हिडिओ तुफान व्हायरल”