
Pune : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. मुंबईहून अजित पवार हे बारामतीकडे निघाले होते. मात्र विमान लँडिगदरम्यान दुर्घटना घडली आणि दादांसह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला. अजित पवार म्हटलं की निडर, दिलदार, दमदार आमि कामाचा माणूस म्हणून त्यांनी राज्यभर आपली छाप पाडली होती. दादांच्या अकाली एक्झिटने सर्वांना मोठा धक्का बसलाय, कोणालाच विश्वास बसत नाहीये की दादा आपल्यात नाही. अजित पवार यांची भाषणे, पत्रकार परिषदांमधील व्हिडीओ पाहिल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये. राजकारणातला हा दादा माणूस आता दिसणार नाही. दादांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दादा काळाच्या बोलवण्याबाबत बोलले होते. दादा त्यावेळी नेमकं म्हणाले होते? जाणून घ्या.
कोण काम यमचं राहणार आहे? तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबकता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, असं अजित दादा आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाले होते. भाजप नेते महेश लांडगे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
|
Ajit Pawar Death : अजित पवारांचा मृत्यू कसा झाला? विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; खरे कारण उघड होणार |
अजित दादांचा विमान अपघात २८ जानेवारीला झाला. तर त्याआधी म्हणजेच चार दिवसांआधीचं हे भाषण आहे. जे आहे तोंडावर बोलून मोकळं होणारा दादा नेहमी सर्वांनाच आपलासा वाटला. ज्यावेळी अपघाताची बातमी आली त्यावेळी कोणालाही विश्वास बसत नव्हता. पण नियतीपुढे कोणी मोठं नाही, राजकारणातील दादा एका विमान अपघातामध्ये आपण गमावला.
महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला दादांचा फोटो दिसला. विरोधी, सत्ताधारी, जात-धर्म असा कसलाही भेदभाव दिसला नाही, इतक्या खोलवर दादांनी सर्वांच्या मनात आपली जागा बनवली होती. शब्दाचा पक्का असलेला दादा आपल्यात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामधील कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. महापालिका निवडणुका झाल्यावर आता दादा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला लागले होते. दादांचा अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या ४ सभा होणार होत्या. मात्र काळाने दादांना बारामतीत उतरण्याआधीच हिरावलं.
शहर
- वरळी वाहतूक कोंडी: भाजपच्या मोर्चामुळे अडकलेल्या महिलेचा गिरीश महाजनांना जाब; पोलिसात गुन्हा दाखल
- पुणे: कात्रज घाटात एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू, ३ प्रवासी गंभीर जखमी
- पाटसमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न फसला! मेफेड्रोनसह तरुण जेरबंद; पाटस-कुसेगाव रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
महाराष्ट्र
- नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर नागपुरात गुन्हा दाखल
- वरळी वाहतूक कोंडी: भाजपच्या मोर्चामुळे अडकलेल्या महिलेचा गिरीश महाजनांना जाब; पोलिसात गुन्हा दाखल
- पुणे: कात्रज घाटात एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू, ३ प्रवासी गंभीर जखमी
- पाटसमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न फसला! मेफेड्रोनसह तरुण जेरबंद; पाटस-कुसेगाव रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हा
- पाटसमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न फसला! मेफेड्रोनसह तरुण जेरबंद; पाटस-कुसेगाव रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel





1 thought on “Ajit Pawar : ‘काळाचं, नियतीचं बोलवणं आलं की प्रत्येकाला जायचंच असतं, पण…’ अपघाताआधीचा ४ दिवसांपूर्वीचा दादांचा व्हिडिओ तुफान व्हायरल”