
Ajanta Caves Tourism : महाराष्ट्रातील अंजिठा लेणी सर्व पर्यटकांसाठी खूप प्रसिध्द आहे. अंजिठा लेणीला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अंजिठा लेणीला भेट देताना पर्यटकांना लेणीचा इतिहास, शिल्पकला, चित्रकला पाहायला मिळतात. पण अंजिठा लेणीला भेट देताना वाहनांमुळे पर्यटकांची खूप गर्दी जमलेली असते. याआधी अंजिठा लेणीला भेट देताना पर्यटकांसाठी डिजेल बस सुरु होत्या. त्यामुळे पर्यटकांना खूपवेळा बससाठी थांबावे लागत होते. वाहतुकीच्या समस्येमुळे जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी २० इलेक्ट्रिक बस सुरु केल्या आहेत. यामुळे पर्यटकांचा अंजिठा लेणी प्रवास खूप अविस्मरणीय ठरणार आहे.
जागतिक पर्यटन दिनामुळे इलेक्ट्रोनिक बस पर्यटकांसाठी शुक्रवारी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सर्व पर्यटक इलेक्ट्रिक बसचा वापर २० ऑक्टोबरपर्यंत करु शकणार आहेत. या बसेसमध्ये पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. महाराष्ट्रातील आणि आंतरराष्ट्रीय देशातील सर्व पर्यटक इलेक्ट्रिक बसचा वापर करु शकणार आहे.
|
|
एका इलेक्ट्रिक बसमध्ये एकावेळी १४ ते २२ प्रवासी अंजिठा लेणी प्रवास करु शकता. अंजिठा लेणीचा इतिहास पाहण्यासाठी प्रवाशांना पार्किंगच्या ठिकाणांपासून थेट लेण्यांच्या ठिकाणांपर्यंत नेण्यात येईल.
पर्यटकांना बसमध्ये प्रवास करताना लेणीचा संपूर्ण इतिहास दाखवण्यात येणार आहे. नवीन सुरु झालेल्या इलेक्ट्रिक बसमुळे सर्व पर्यटकांचा प्रवास खूप वेगवान होणार आहे. या बसेचा उपयोग दिव्यांग नागरिक देखील करु शकणार आहे. पर्यटक इलेक्ट्रिक बसबरोबर अंजिठा लेणीचा अनुभव घेऊ शकणार आहेत. पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बसची सेवा दर दोन मिनिटांनी असणार आहे.
महाराष्ट्रातील लोकप्रिय अंजिठा लेणी युनस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. अंजिठा लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. अंजिठा लेणीमध्ये भगवान बुद्धांचे जीवन दर्शवणारी चित्रे पाहायला मिळतील. अंजिठा लेणीला भेट देण्यासाठी तुम्ही कोणत्याही महिन्यात जाऊ शकता.
जर तुम्हालाही अंजिठा लेणीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तिन्ही मार्गांनी प्रवास करु शकता. पर्यटक हवाई मार्गाने प्रवास करु शकता. हवाई मार्गाने प्रवास करण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद आहे. पर्यटकांना जर रेल्वे प्रवास करायचा असेल तर जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे.
जालना हे अंजिठा लेणीपासून फक्त ६० किमी अंतरावर आहे. त्याचबरोबर पर्यटक औरंगाबाद स्टेशनवरुन देखील प्रवास करु शकता. औरंगाबाद स्टेशन अंजिठापासून १०० किमी अंतरावर आहे. पर्यटकांना रसत्याने प्रवास करण्यासाठी सर्व ठिकाणांहून बस सेवा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे पर्यटक कोणत्याही ठिकाणांवरुन अंजिठा लेणीचा बस प्रवास करु शकता.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




