मुसलमान तीन प्रकारचे असतात एक बूट चाटणारा मुसलमान असतो… दुसरा बुटांनी मार खाणारा मुसलमान आणि तिसरा बुटांनी मारणारा मुसलमान… असं वक्तव्य खुद्द एका मुस्लीम नेत्याने केलं. एवढंच नाही तर, प्रकारच्या मुसलमान बांधवांचं वर्णन करत नेत्याने राजकीय पक्षांना देखील त्यासोबत जोडलं. सध्या नेत्याच्या वक्तव्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादग्रस्त वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर, AIMIM नेता तौकीर निझामी यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त AIMIM नेता तौकीर निझामी यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगली आहे. तीन प्रकारचे मुसलमान…
अन्य मुस्लीम बांधवांना संबोधित करत निझामी म्हणाले… एक बूट चाटणारा मुसलमान म्हणजे काँग्रेस पक्ष… बुटांनी मार खाणारा मुसलमान म्हणजे भाजप पक्ष आणि तिसरा मुसलमान म्हणजे बुटांनी मारणारा मुसलमान म्हणजे मजलिस (AIMIM)… तौकीर म्हणाले की, ओवैसी बंधूंनीच 15 मिनिटांत पोलिसांना हटवण्याचं विधान केलं होतं.
काँग्रेस पक्षावर साधला निशाणा…
काँग्रेस पक्षावर निशाणा साधत निझामी म्हणाले, ‘काँग्रेसने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत पाहिलं आहे, मुसलमानांकडून फक्त गुलामी करुन घेतली आहे. ते झेंडे लावतात आणि गालिचे पसरवतात. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधत निझामी म्हणाले, कमलनाथ 100 टक्के मते मागतात पण प्रतिनिधित्वाच्या नावाखाली फक्त दोन जागा देतात…’
गुलामीतून बाहेर पडण्यासाठी एकमात्र मार्ग म्हणजे मजलिस…
निझामी म्हणाले, ‘मजलिस म्हणजे AIMIM हा एकच मार्ग आहे. ज्यामुळे मुसलमान गुलामीतून बाहेर येईल… दोन दुकानं आहेत… एक द्वेषाचं दुकान आणि प्रेमाचं दुकान, पण मुस्लिमांना त्यांचे हक्क फक्त असदुद्दीन ओवैसीच्या पक्षातच मिळतील…’ पुढे स्वतःच्या विधानावर स्पष्टीकरण देत निझामी म्हणाले, ‘देशात हिंसेला दुजोरा देत नाही तर, मुसलमान बांधवांना गुलामीतून मुक्त करण्याचा एक प्रयत्न आहे…’
‘मुसलमान बांधवांनी आता जागं झालं पाहिजं… बूट चाटणारे आणि बुटांनी मार देणारे मुसलमान होऊ नका… मुसलमान बांधवांनी आता रस्त्यावर आलं पाहिजे… ‘ बिहारचं उदाहरण देत निझामी म्हणाले, तेथे एआयएमआयएमच्या तिकिटांवर पाच आमदार निवडून आले. महाराष्ट्रात एआयएमआयएमने 125 नगरसेवक निवडून दिले आहेत.
काय म्हणाले भाजपचे विश्वास सारंग?
मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग यावर म्हणाले, ‘कोण बुटांनी मारेल त्याने मारुन दाखवलं पाहिजे… मध्य प्रदेश शांतीचं क्रेंद्रबिंदू आहे. त्यामुळे असं वादग्रस्त वक्तव्य सहन केलं जाणार नाही.. ओवैसी असोत, त्यांचे भाऊ असोत किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असोत, ते हिंसाचार भडकवण्याबद्दल बोलतात. ते लोकांना भडकवतात आणि त्यांना राजकारणात उतरवतात. अशी विधानं आक्षेपार्ह आहेत. राजकारणात अशा बोलण्याला स्थान नाही. ‘
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



