अनेक संमिश्र, ऊन-सावलीसारख्या भावनांसह मीछत्तीसगडचा निरोप घेतला. या राज्यात मी जवळपासदोन आठवडे घालवले. या काळात रात्री उशिरापर्यंतसाल वनस्पतीच्या दाट जंगलातून मोटारसायकलवरूनप्रवास केला होता. चांदण्यात चमकणारी, पाने गळूनगेलेली पांढरट भुताटकी झाडे एक विलक्षण दृश्य निर्माणकरत होती. दुर्गम आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठीवाहत्या नद्या पार कराव्या लागल्या. बस्तर आणि कवर्धा येथील प्रवासात मी जंगलाच्या आतअसलेल्या गोंड जमातीच्या गावात राहिले. तेथेवीजेसारखी मूलभूत सुविधाही नव्हती. नक्षलप्रभावितम्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात मी यजमानकुटुंबासोबत शेकोटीजवळ बसून आदिवासीजीवनातील गुंतागुंत व त्याबाबत समाजात प्रचलितगैरसमज समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. धुरवाजमातीचे पारंपरिक उत्सव पाहिले. एका पारंपरिक वैद्याच्या झोपडीत औषधी वनस्पतींसोबतपक्ष्यांचे पंजे व अनेक वर्षांपूर्वी जमा केलेले खवल्यामांजराचे खवलेही पाहायला मिळाले. दुर्गम गावांत धातू आणि बांबूपासून हस्तकला करणाऱ्या कलाकारांनाभेटले. त्यांचे असामान्य जीवन आणि दुर्मीळ कौशल्य‘इतर मागासवर्ग’ या सरकारी वर्गीकरणामागे जणूझाकोळून गेले आहे. स्थानिक आदिवासी बाजारात तेंदूपानाच्या द्रोणात मला लांदा हे तांदळापासून बनविलेले पारंपरिक पेय प्यायला मिळाले. ते किंचित दाणेदार असते. एका विशालमोहाच्या झाडाखाली बैगा जमातीच्या प्रेमळ कुटुंबाचीभेट झाली. ते मोहाची दारू तयार करत होते. सकाळचानाश्ता करून बराच वेळ झाला नसतानाही त्यांनीपानाच्या द्रोणातून त्या गरम आणि तीव्र पेयाची चवचाखल्याशिवाय मला जाऊ दिले नाही. आजहीकपाळावर, हातांवर आणि पायांवर पारंपरिक गोंदणगोंदवून घेणाऱ्या बैगा समाजातील महिलांनाही भेटले. त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात.त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात. संध्याकाळी तीरथगड धबधब्याच्या प्रचंड वेगानेकोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांत उभे राहून मलाअचानक स्वातंत्र्याचीविलक्षण अनुभूती आली होती. तोक्षण आणखी काही काळ अनुभवत राहावे, अशीमनापासून इच्छा झाली होती. मात्र, छत्तीसगडच्याआदिवासी समाजात वावरताना मनात एक खोलउदासीही सतत होती. कारण जुने विधी, पारंपरिकपोशाख, केशरचना, जंगल आणि आदिवासी हाटातीलसामाजिक संवाद या सर्व गोष्टी आधुनिकतेच्या लाटेतहळूहळू वाहून जात आहेत. याकडे मात्र कुणाचे लक्षदिसत नाही. एकेकाळी भरड धान्य, कोदो, शेवगा आणिमोहासारख्या पौष्टिक पारंपरिक अन्नावर आधारलेलाआदिवासींचा आहार आता तांदूळ आणि डाळीपुरतामर्यादित झाला आहे. परिणामी कुपोषण वाढले. जंगलआणि त्यातील संसाधनांचा शाश्वत तसेच‘शून्य-कचरा’ तत्त्वावर वापर करण्याचे त्यांचे समृद्धपारंपरिक ज्ञानही हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.या समुदायांनी शतकानुशतके या अमूल्य जंगलांचेसंरक्षण केले. त्यांनाच जंगलापासून दूर केले गेले आहे.वनसंरक्षणाच्या तथाकथित आधुनिक पद्धतींमुळे हाफटका बसू लागला आहे. अनेक आदिवासी समाजांचा जंगलाशी असलेलापारंपरिक संबंधही आता तुटत चालला आहे. आदिवासीकुटुंबांसोबत राहताना, ताऱ्यांनी भरलेल्याआकाशाखाली एका ओझासोबत भोजन करताना आणिसामाजिकदृष्ट्या प्रगत परंपरांच्या कथा ऐकताना माझ्यामनात एकच विचार वारंवार येत राहिला. आदिवासीवडीलधाऱ्यांची आजची पिढी ही भारताच्या प्राचीनस्वदेशी ज्ञानपरंपरेचे जतन करण्याची आपल्याकडेउरलेली कदाचित शेवटची संधी आहे. निसर्गाशी शाश्वत सहअस्तित्व कसे राखावे, हे ज्ञानत्यांच्याकडे आहे. या समुदायाच्या रक्तात आजही जंगलवाहते. अशा त्यांच्या मुलांना केवळ अकुशल मजूरबनविण्याऐवजी त्यांना निसर्गतज्ज्ञ, पर्यटन मार्गदर्शकआणि वनसंरक्षक म्हणून प्रशिक्षित करता येईल. भौतिक लालसा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाने ग्रासलेल्याया जगात छत्तीसगडच्या प्रवासाने मला पुन्हा एकदाजाणवून दिले की, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत किती मौल्यवान गोष्टी गमावण्याचा धोका पत्करतआहोत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) भौतिक लालसा, पर्यावरणाच्या ऱ्हासानेग्रासलेल्या या जगात छत्तीसगडच्याप्रवासाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलेकी, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत कितीतरी मौल्यवान गोष्टीगमावण्याचा धोका पत्करत आहोत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




