अनेक संमिश्र, ऊन-सावलीसारख्या भावनांसह मीछत्तीसगडचा निरोप घेतला. या राज्यात मी जवळपासदोन आठवडे घालवले. या काळात रात्री उशिरापर्यंतसाल वनस्पतीच्या दाट जंगलातून मोटारसायकलवरूनप्रवास केला होता. चांदण्यात चमकणारी, पाने गळूनगेलेली पांढरट भुताटकी झाडे एक विलक्षण दृश्य निर्माणकरत होती. दुर्गम आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठीवाहत्या नद्या पार कराव्या लागल्या. बस्तर आणि कवर्धा येथील प्रवासात मी जंगलाच्या आतअसलेल्या गोंड जमातीच्या गावात राहिले. तेथेवीजेसारखी मूलभूत सुविधाही नव्हती. नक्षलप्रभावितम्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात मी यजमानकुटुंबासोबत शेकोटीजवळ बसून आदिवासीजीवनातील गुंतागुंत व त्याबाबत समाजात प्रचलितगैरसमज समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. धुरवाजमातीचे पारंपरिक उत्सव पाहिले. एका पारंपरिक वैद्याच्या झोपडीत औषधी वनस्पतींसोबतपक्ष्यांचे पंजे व अनेक वर्षांपूर्वी जमा केलेले खवल्यामांजराचे खवलेही पाहायला मिळाले. दुर्गम गावांत धातू आणि बांबूपासून हस्तकला करणाऱ्या कलाकारांनाभेटले. त्यांचे असामान्य जीवन आणि दुर्मीळ कौशल्य‘इतर मागासवर्ग’ या सरकारी वर्गीकरणामागे जणूझाकोळून गेले आहे. स्थानिक आदिवासी बाजारात तेंदूपानाच्या द्रोणात मला लांदा हे तांदळापासून बनविलेले पारंपरिक पेय प्यायला मिळाले. ते किंचित दाणेदार असते. एका विशालमोहाच्या झाडाखाली बैगा जमातीच्या प्रेमळ कुटुंबाचीभेट झाली. ते मोहाची दारू तयार करत होते. सकाळचानाश्ता करून बराच वेळ झाला नसतानाही त्यांनीपानाच्या द्रोणातून त्या गरम आणि तीव्र पेयाची चवचाखल्याशिवाय मला जाऊ दिले नाही. आजहीकपाळावर, हातांवर आणि पायांवर पारंपरिक गोंदणगोंदवून घेणाऱ्या बैगा समाजातील महिलांनाही भेटले. त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात.त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात. संध्याकाळी तीरथगड धबधब्याच्या प्रचंड वेगानेकोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांत उभे राहून मलाअचानक स्वातंत्र्याचीविलक्षण अनुभूती आली होती. तोक्षण आणखी काही काळ अनुभवत राहावे, अशीमनापासून इच्छा झाली होती. मात्र, छत्तीसगडच्याआदिवासी समाजात वावरताना मनात एक खोलउदासीही सतत होती. कारण जुने विधी, पारंपरिकपोशाख, केशरचना, जंगल आणि आदिवासी हाटातीलसामाजिक संवाद या सर्व गोष्टी आधुनिकतेच्या लाटेतहळूहळू वाहून जात आहेत. याकडे मात्र कुणाचे लक्षदिसत नाही. एकेकाळी भरड धान्य, कोदो, शेवगा आणिमोहासारख्या पौष्टिक पारंपरिक अन्नावर आधारलेलाआदिवासींचा आहार आता तांदूळ आणि डाळीपुरतामर्यादित झाला आहे. परिणामी कुपोषण वाढले. जंगलआणि त्यातील संसाधनांचा शाश्वत तसेच‘शून्य-कचरा’ तत्त्वावर वापर करण्याचे त्यांचे समृद्धपारंपरिक ज्ञानही हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.या समुदायांनी शतकानुशतके या अमूल्य जंगलांचेसंरक्षण केले. त्यांनाच जंगलापासून दूर केले गेले आहे.वनसंरक्षणाच्या तथाकथित आधुनिक पद्धतींमुळे हाफटका बसू लागला आहे. अनेक आदिवासी समाजांचा जंगलाशी असलेलापारंपरिक संबंधही आता तुटत चालला आहे. आदिवासीकुटुंबांसोबत राहताना, ताऱ्यांनी भरलेल्याआकाशाखाली एका ओझासोबत भोजन करताना आणिसामाजिकदृष्ट्या प्रगत परंपरांच्या कथा ऐकताना माझ्यामनात एकच विचार वारंवार येत राहिला. आदिवासीवडीलधाऱ्यांची आजची पिढी ही भारताच्या प्राचीनस्वदेशी ज्ञानपरंपरेचे जतन करण्याची आपल्याकडेउरलेली कदाचित शेवटची संधी आहे. निसर्गाशी शाश्वत सहअस्तित्व कसे राखावे, हे ज्ञानत्यांच्याकडे आहे. या समुदायाच्या रक्तात आजही जंगलवाहते. अशा त्यांच्या मुलांना केवळ अकुशल मजूरबनविण्याऐवजी त्यांना निसर्गतज्ज्ञ, पर्यटन मार्गदर्शकआणि वनसंरक्षक म्हणून प्रशिक्षित करता येईल. भौतिक लालसा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाने ग्रासलेल्याया जगात छत्तीसगडच्या प्रवासाने मला पुन्हा एकदाजाणवून दिले की, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत किती मौल्यवान गोष्टी गमावण्याचा धोका पत्करतआहोत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) भौतिक लालसा, पर्यावरणाच्या ऱ्हासानेग्रासलेल्या या जगात छत्तीसगडच्याप्रवासाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलेकी, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत कितीतरी मौल्यवान गोष्टीगमावण्याचा धोका पत्करत आहोत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना
महाराष्ट्र
- पुणे: राज्यात आरोग्य चिंतेत वाढ: डेंग्यूचे ३,७६२ तर हिवतापाचे २,०३६ रुग्ण नोंदवले, साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
- ठाणे: किरकोळ कारणावरून लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



