Love Jihad : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एक प्रेम प्रकरण समोर आले आहे. या प्रेमपकरणात मी माझ्या मर्जीने संबंधित मुलासोबत गेले आहे, असं मुलीकडून सांगितलं आहे. परंतु तरीदेखील या प्रकरणाला लव्ह जिहादचा संदर्भ जोडला जात असून त्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे, असे दावा मुलीच्या कुटुंबीयांकडून केला जातोय. हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले आहे. असे असतानाच आता भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
काय म्हणाले अनिल बोंडे?
लव्ह जिहाद ही संघटित गुन्हेगारी आहे. अहमदनगरमधील घटना अपवादात्मक नाही. लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी राज्यसभेत खाजगी विधेयक आणले आहे. एक मुलगा तसेच त्याचे संपूर्ण कुटुंबीय खोट्या ओळखीच्या माध्यमातून मुलींना फसवतात. प्रेमाच्या जाळ्यात ओढून ड्रग्सच्या मदतीने, प्रलोभन देऊन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं जातं. मुस्लिमांची संख्या वाढते आहे. हिंदूंची संख्या कमी होते आहे. मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी विशेषता मुलींना टार्गेट केलं जात आहे, असा मोठा आरोप अनिल बोंडे यांनी केला.
भाविकांच्या मुलींना जाळ्यात अडकविण्याचं काम केलं
छागुर बाबा बाबा प्रकरणात ईडीन शंभर कोटी रुपये जप्त केले. छागुर बाबाने बाबा असल्याचे दाखवत त्याच्या PA, ड्रायव्हरच्या मुलीपासून ते तिथे येणाऱ्या भाविकांच्या मुलींना जाळ्यात अडकविण्याचं काम केलं. हे जाळं संपूर्ण देशभर होतं. अमरावती बडनेरा लव्ह जिहादच हब झालेले आहे. मेळघाटातील आदिवासी मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या चांगल्या घरच्या मुली यांना या जाळ्यात फसवलं जातं, असाही दावा अनिल बोंडे यांनी केला.
धर्मांतर होत असेल तर…
आंतरधर्मीय विवाह केला जात असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट करून मुलींच्या पालकांना याबाबत कळवलं पाहिजे. मुलगी सज्ञान असली तरी स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या नंतर धर्मांतर होत असेल तर धर्मांतर करण्याची परवानगी ही राज्य शासनाची असली पाहिजे. राज्य शासनाला सांगूनच धर्मांतर झालं पाहिजे, अशी मोठी मागणीही बोंडे यांनी केली.
दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे
खोटी ओळख देऊन प्रलोभन देत ब्लॅकमेलिंग करून विवाह होत असतील आणि मॅरेज बिरोच्या माध्यमातून विवाह लावण्याचा प्रयत्न होत असेल दोषी आढळल्यास किमान दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. तेव्हाच लव्ह जिहादचे प्रकार थांबू शकतील, असे मत बोंडे यांनी व्यक्त केले.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




