दिल्ली तीन टेकड्यांनी वेढलेली आहे. या काहीसामान्य टेकड्या नाहीत. एकेकाळी कचरा टाकण्यासाठीवापरल्या जाणाऱ्या या भूभराव जागा होत्या. आताकचऱ्याचे हे डोंगर दरवर्षी उंचच उंच होत चाललेआहेत. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी हे आरोग्याचेगंभीर धोके आहेत. गाझीपूरचा कचरा डेपो तरजवळपास कुतुबमिनारइतका उंच झाला असून 70 एकरपरिसरात पसरलेल्या कचऱ्याच्या क्षेत्रावर स्थित आहे.भलसावा आणि ओखला येथील कचरा डेपोहीगाझीपूरप्रमाणेच काठोकाठ भरलेले आहेत, विषारी वायूउत्सर्जित करतात आणि किमान 500 मीटर परिघातीलभूजल प्रदूषित झाले आहे. कचरा ही एक जागतिक समस्या आहे. दरडोई कचरा उत्पादन हे आर्थिक वाढीचे एक सशक्त मोजमाप आहे, हे जाणून वाचकांना आश्चर्य वाटेल. हे ग्राहकांचीखरेदी-शक्ती आणि औद्योगिक क्रियाकलापांचे प्रतिनिधी निदर्शक आहे. काही शहरे आणि देश इतरांच्या तुलनेत कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करतात.पुनर्वापर आणि पॅकेजिंगच्या आपल्या संस्कृतीमुळेभारतात दरडोई कचरा उत्पादन अनेक देशांच्या तुलनेतकमी आहे. तरीही, दिल्लीच्या कचरा-डोंगरांवरून हेस्पष्ट होते की, जर प्रभावी व्यवस्थापन नसेल तर कचराविषारी ढिगाऱ्यात बदलू शकतो. ज्याप्रमाणे कचरा निर्मितीहे आर्थिक वाढीचे माप आहे, त्याचप्रमाणे कचऱ्याचेप्रभावी व्यवस्थापन हे विकासाचे माप आहे. हे मीअलीकडेच जपानच्या माझ्या प्रवासादरम्यान शिकले.जपानमध्ये कदाचित जगातील सर्वात व्यापक कचरासंकलन प्रणाली आहे. तिथला समाज विविध प्रकारचेपुनर्वापर करण्यायोग्य पदार्थ आणि विघटनशील वअविघटनशील कचरा वेगळा करण्याबाबत पूर्णपणेशिक्षित आहे. टोकियोमधील एका उपहारात मी स्क्रीनच्यामाध्यमातून ऑर्डर दिली आणि जेवण तयार झाल्यावर तेघेतले. या संपूर्ण प्रक्रियेत माणसांशी खूप कमी संपर्कआला. परंतु ट्रेची विल्हेवाट लावताना एक कर्मचारी तिथेउपस्थित होता, ज्याने ट्रे घेऊन कचरा योग्य डब्यांमध्येटाकला. टोकियोमधील अनेक उपाहारागृहांमध्ये हीचव्यवस्था पाहायला मिळाली. शहरात कचरा संकलनाचेनिकष इतके कडक आहेत की, ग्राहकांवर कचऱ्याच्याविल्हेवाटीची जबाबदारी सोडली जाऊ शकत नाही. टोकियोमध्ये मी अनेक गल्ल्यांपर्यंत एक कागदी ग्लासफेकण्यासाठी कचराकुंडी शोधत राहिले, पण यशस्वीझाले नाही. एका परिसंवादात मी विद्यार्थ्यांच्या एकागटाला विचारले : तुम्ही तुमच्या कचऱ्याचे काय करता?एकाने उत्तर दिले, आम्हाला लहानपणापासून शिकवलेगेले आहे की कचरा घरी घेऊन जा, बाहेर सोडू नका.दुसऱ्याने सांगितले, आमच्यापैकी बहुतेक जण अशावस्तू विकत घेत नाहीत, ज्यामुळे कचरा निर्माण होईलआणि आम्ही कचरा ठेवण्यासाठी एक छोटी पिशवीसोबत ठेवतो. भारतात कचरा विल्हेवाटीचे निकषवेगळे आहेत. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडीशोधणे कठीण असायचे; आपल्याला जिथे वाटेल तिथेआपण कचरा फेकून द्यायचो. आता किमान विमानतळआणि रुग्णालयांमध्ये कचराकुंड्या मिळतात, पण आपणत्या रिकाम्या करायला विसरतो. बिहारमधील पूर्णिया येथे एका भेटीदरम्यान माझ्या पदरीनिराशा आली, जेव्हा एका वाटसरूने मला सांगितले कीबिहारमध्ये कचराकुंड्या नाहीत. रस्त्याच्या कडेला कचराटाकणे इथे स्वीकार्य आहे. जेव्हा माझ्या सहकाऱ्यानेशालेय मुलांना सांगितले की चॉकलेटचे वेष्टनकचराकुंडीत टाकावे, तेव्हा मुलांनी तेच सांगितले की,आमच्याकडे कचराकुंड्या नाहीत. आपण सार्वजनिकस्वच्छतेबाबत आपला दृष्टिकोन बदलल्याशिवाय स्वच्छराष्ट्र बनू शकत नाही. जर आपल्याला कचऱ्याचे डोंगरसपाट करायचे असतील, तर आपल्याला शाळेपासूनचमुलांना कचरा विल्हेवाटीचे धडे शिकवावे लागतील. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतआपला दृष्टिकोन बदलल्या शिवायआपण स्वच्छ राष्ट्र बनू शकत नाही.कचऱ्याचे डोंगर सपाट करायचे असतील,तर आपल्याला शाळेपासूनच मुलांना धडेशिकवावे लागतील
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




