सध्या देशभरात चर्चा आहे ती अयोध्येतील श्रीराममंदिराची आणि मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीची.काही जण म्हणतात, मोठ्या लोकांना वाचवले जातआहे व लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तरसरकारचे म्हणणे आहे की, दोषी कुणीही असो, त्यालाशिक्षा टाळता येणार नाही. रामधनाची चोरी केव्हापासून सुरू होती व किती रक्कमलंपास झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. तपासादरम्यानकाहींच्या घरातून सोने-चांदी जप्त झाल्याचे सांगितलेजाते. काहींकडून मंदिराच्या दानपेट्याच जप्त केल्याचे समोर आले आहे. या तपासातून अखेर काय निष्पन्नहोईल, हे अद्याप सांगता येत नाही. या प्रकरणात कोण कुणाला वाचवत आहे किंवा कुणाला गोवण्याचा प्रयत्नहोत आहे, याचा अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव येऊ नये, ही राज्य सरकारचीजबाबदारी आहे. शक्य असल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा. तसेच मंदिरातील देणगीचेनिष्पक्ष व स्वतंत्र ऑडिट झाल्याशिवाय चोरीची खरीरक्कम समोर येणे कठीण आहे. या घटनेमुळेअयोध्येच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्वालाहीधक्का बसला आहे. अयोध्येचा पहिला उल्लेखअथर्ववेदात आढळतो. त्यामध्ये अयोध्येचे वर्णनदेवतांची नगरी म्हणून केले गेले – "अष्टचक्रा नवद्वारादेवानां पुरयोध्या." ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मनू यांनी भगवानविष्णूंच्या सल्ल्याने व विश्वकर्म्यांच्या देखरेखीखाली यानगरीची स्थापना केली होती. स्कंदपुराणानुसार अयोध्याभगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्रावर वसलेली आहे.त्याशिवाय वैवस्वत मनू यांनी ही नगरी प्रथमवसवल्याचेही मानले जाते. अयोध्येसाठी अशा घटनानवीन नाहीत. या देवनगरीने वैभव, पराक्रम आणि त्यागपाहिला. डोंगराएवढी दुःखेही अनुभवली. ऋषितुल्यराजा मांधाता यांचे साम्राज्य पाहिले, तर सत्यासाठीसर्वस्वाचा त्याग करणाऱ्या राजा हरिश्चंद्रांचे जीवनहीअनुभवले. कैकेयीने युद्धात तुटलेल्या रथाच्या चाकातस्वतःचे बोट अडकवून केलेला त्याग पाहिला तर त्याचकैकेयीच्या हट्टामुळे प्रभू श्रीरामांना वनवासालाजातानाही पाहिले. अयोध्येची तुलना स्वर्गाशी केलीगेली, पण तिच्या वेदनांनाही अंत नव्हता. पुत्रवियोगानेराजा दशरथांनी प्राणत्याग केला. भरताने सिंहासननाकारून श्रीरामांच्या पादुकांची पूजा केली. लक्ष्मणानेचौदा वर्षे अखंड सेवा केली, तर ऊर्मिलेने विरह सहनकेला. त्रेतायुगापासून कलियुगापर्यंतच्या असंख्य कथाया नगरीच्या इतिहासात कोरल्या गेल्या. आज श्रीराम मंदिरात भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेतायेते. त्या जन्मभूमीसाठी साडेचारशे वर्षांहून अधिककाळ संघर्ष झाला. कधी संत, धर्मगुरूंनी याआंदोलनाचे नेतृत्व केले. कधी राजकीय पक्ष त्यातसहभागी झाले. आंदोलनामुळे अनेक सरकारेकोसळली.काही सत्तेत आली. या आंदोलनाला मोठीगती मिळाली ती बाबरी मशिदीचे कुलूप उघडल्यानंतर.शाहबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय केंद्रानेमुस्लिम समाजाच्या दबावाखाली बदलल्यानंतर हिंदूसमाजात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर 1 फेब्रुवारी1986 रोजी बाबरीचे कुलूप उघडले. त्या बंददरवाजांमागे संघर्ष दडलेला आहे, याची कुणालाहीकल्पना नव्हती. अशोक सिंघल यांच्या शिलापूजनामुळेहे आंदोलन घरोघर पोहोचले. आज अशोक सिंघलहयात असते, तर त्यांना काय वाटले असते? त्यांनीआयुष्य मंदिरासाठी संघर्षात घालवले आणि अखेर "श्रीराम मंदिर उभे राहताना पाहणे हीच अखेरची इच्छाआहे," असे म्हणत या जगाचा निरोप घेतला. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेकडोनव्हे, तर हजारो लोकांनी अनेक वर्षे संघर्षकेला. अनेकांनी प्राणांचीही आहुती दिली.अशा मंदिरात देणगीच्या रकमेतील कथितचोरीच्या घटनांमुळे त्यांच्या आत्म्यालाकिती वेदना झाल्या असतील, याचीकल्पनाही करणे कठीण आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापूरच्या जैवविविधतेत सुवर्णपान! भुदरगडच्या जंगलात प्रथमच आढळले अत्यंत दुर्मिळ 'मॉटल्ड वुड आऊल' घुबड, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण"
- सिंधुदुर्ग: कोल्हापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; नाधवडे येथील धक्कादायक प्रकार
- मुंबई: अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, दिव्याच्या शेतकरी आणि स्थानिकांवर अन्यायाचा आरोप; ठाणे महासभेत सत्ताधारी शिवसेनेकडून प्रश्नांची सरबत्ती
- छत्रपती संभाजीनगर: चुलत भावानेच शेतात नेऊन अल्पवयीन बहिणीवर केला वारंवार अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् गरोदर राहिल्यानं काळाबाजार उघड
महाराष्ट्र
- सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावरील मलकापूरच्या नव्या युनिक उड्डाणपुलावर पहिलाच अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने कार एकमेकांवर आदळल्या
- छत्रपती संभाजीनगर: आषाढी वारीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन्स जाहीर; कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक
- कोल्हापूरच्या जैवविविधतेत सुवर्णपान! भुदरगडच्या जंगलात प्रथमच आढळले अत्यंत दुर्मिळ 'मॉटल्ड वुड आऊल' घुबड, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण"
- सिंधुदुर्ग: कोल्हापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; नाधवडे येथील धक्कादायक प्रकार
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

🚩 श्री महाकालेश्वर मंदिरात पार पडली दिव्य भस्म आरती #PuneNews #Mahakal #Ujjain #BhasmaAarti #HarHar
"शिक्षणासाठी आलो, गुन्हेगार नाही!" #JantarMantar #StudentProtest #Delhi #Education #BreakingNews
🚨 दिल्लीत आंदोलनादरम्यान हिंसाचार; पोलिसांच्या PCR व्हॅनची तोडफोड #Delhi #Protest #JanpathMetro
देश विदेश
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"
- "दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन: पोलिसांच्या लाठीमारात नागपूरचा तरुण भारत बानाईत गंभीर जखमी; 'त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके होती', म्हणत कुटुंबीयांचा संताप"
- ग्राहक: न्यायालयाने धू-धू-धुतले, ९० ग्रॅमचे सर्फ एक्सलचे पाकीट निघाले ७० ग्रॅमचे; हिंदुस्थान युनिलिव्हरला ५० हजारांचा दंड
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश



























Subscribe to my channel


