संजय राऊत मालेगावातील कोर्टात पोहोचले. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यासंदर्भातच आज सुनावणी होती. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम आणि त्यांच्या तब्बेतीचा विचार करता हा दावा संपला असे दादा भुसे यांनी म्हटले. यादरम्यान संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने विषय संपल्याचेही दादा भुसे यांनी म्हटले. कोर्टामध्येच दादा भुसे आणि संजय राऊत एकत्र आले. यादरम्यान नेमके काय घडले हे सांगताना संजय राऊत आणि दादा भुसे दिसले. संजय राऊत यांनी आपल्याला चुकीची माहिती मिळाली आणि आपण दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे मान्य केले. आम्हाला दोघांना न्यायालयाने पहिले, विषय संपला आहे.
ज्यांच्यामुळे हा विषय आला तेही दुसऱ्या पक्षात गेले. दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. माझ्याकडून चुकीच्या आधारावर वक्तव्य केलं आहे. सत्ता पक्षात ते गेले आहेत. दादा देखील सत्ता पक्षात आहेत. आम्हाला हे संपवायचे आहे, असे स्पष्ट शब्दात दादा भुसे यांनी म्हटले.
यावर दादा भुसे यांनी म्हटले की, 178 कोटींच्या घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तो विषय मी आधीच क्लिअर केला आहे. संजय राऊत यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आले होते. दुर्दैवाने काहींनी अडथळा निर्माण केला. सर्व पैसे आर्मस्ट्राँग कंपनीचा ट्रान्स्फर केला आहे. हे शब्द मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, त्यासाठी खटला दाखल होता.
राऊत साहेबांना हा आरोप खोटा असल्याचे निदर्शनास आले. अद्वय हिरे यांनी ही खोटी माहिती दिली होती. राऊत यांनी मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम आणि त्यांच्या तब्बेतीचा विचार करता हा दावा संपवला आहे, राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून संपवला, असेही दादा भुसे यांनी म्हटले आहे.
शहर
- मुंबई: आयटी अभियंता कीर्तीच्या मृत्यूने खळबळ; कुटुंबीयांचे गंभीर आरोप, प्रियकराच्या गावात अंत्यसंस्कार
- सातारा: भांडण सोडवताना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना धक्काबुक्की; घटनेने खळबळ
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- मुंबई: ट्रिपल तलाक प्रकरणाची खळबळ, पतीच्या अनैतिक संबंधांचा आरोप; पती-सासरच्यांविरोधात गुन्हा
महाराष्ट्र
- सोलापूर महापालिका: भाजप नगरसेवकांचा निधीवरून प्रशासनावर संताप; कामांची यादी कोटींच्या घरात, तर निधी मात्र केवळ २५ लाखांचा"
- सातारा: भांडण सोडवताना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना धक्काबुक्की; घटनेने खळबळ
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- मुंबई: ट्रिपल तलाक प्रकरणाची खळबळ, पतीच्या अनैतिक संबंधांचा आरोप; पती-सासरच्यांविरोधात गुन्हा
गुन्हा
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्तीसगड: घरात एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत; पोलिसांकडून संशयास्पद मृत्यूचा तपास
- चित्रकूटमध्ये अनुभवा थरार! 'तुलसी वॉटरफॉल'वर उभारला उत्तर प्रदेशातील पहिला भव्य 'स्कायवॉक ब्रिज
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"

























Subscribe to my channel


