न्यायाधीशांच्या निकालांमधील विरोधाभास आणिविलंबांमुळे देशातील लोकांमध्ये संताप वाढत आहे. आजजिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे 5.88 कोटी खटले प्रलंबितआहेत, तरीही तेथे न्यायाधीशांच्या 5721 रिक्त पदांवरभरती होत नाहीये. सर्व उच्च न्यायालयांमध्येही 63.98लाख खटले प्रलंबित आहेत, तिथेही न्यायाधीशांची 325पदे रिक्त आहेत. सुप्रीम कोर्टाचा विचार केल्यास, 2015 ते 2019 या काळाततिथे सुमारे 60 हजार प्रकरणे प्रलंबित होती. ती वाढून आता93 हजारांच्या वर गेली आहे. जिल्हा व उच्चन्यायालयांमधील न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्याऐवजीसर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीश वाढवण्यासाठीकायद्यात दुरुस्ती केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढल्याने लोकांना लवकर न्यायमिळेल का? याच्याशी संबंधित 5 पैलू समजून घेऊ या. 1. संविधानानुसार बहुतांश प्रकरणांमध्ये अंतिम निकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्च न्यायालयअसते. मात्र, प्रभावशाली पक्षकार आणि मोठ्यावकिलांच्या प्रकरणांमध्ये हळूहळू सर्वोच्च न्यायालयातूनच निकाल दिले जाऊ लागले. यामुळे ‘व्हीआयपी जस्टिस’ आणि खटल्यांचा आजार वाढण्यासोबतच विरोधाभासी निकालांचा पूर आला. सबरीमाला प्रकरणाच्यासुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटले होते की, 2006मध्ये दाखल झालेली याचिका त्याच वेळी कचऱ्याच्याडब्यात टाकली असती, तर न्यायालयीन वाद वाढलानसता. न्यायाधीशांच्या मते, धार्मिक प्रकरणांमध्येन्यायपालिकेने आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये. मर्यादितमुद्द्यांवर प्रकरणे लवकर निकाली काढण्याऐवजीलांबलचक तात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारो इतरखटल्यांचा भार वाढत आहे. 2. संविधान लागू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे सर्व आठन्यायाधीश एकत्र बसून निवडक खटल्यांमधीलघटनात्मक मुद्दे निश्चित करत असत. खटल्यांची संख्यावाढल्याने ‘डिव्हिजन बेंच’ स्थापन करण्यास सुरुवातझाली. रघुवीर सिंह प्रकरणातील 1989 च्या निकालानुसार,सोयीनुसार दोन किंवा तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापनकेले जाऊ शकते. न्यायालयीन कामकाजाच्या थेटप्रक्षेपणात लोक पाहत आहेत की, बहुतांश प्रकरणांमध्येआपापसात चर्चा न करताच वरिष्ठ न्यायाधीश आदेशलिहून देतात. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, न्यायाधीशांनी आधीच निकालावरसहमती दर्शवली होती का? तसे असेल तर मगवकिलांच्या युक्तिवादाचा अर्थ काय? जर कनिष्ठ(ज्युनियर) न्यायाधीशांशी चर्चाच झाली नाही, तरत्यांच्यासोबत खंडपीठात बसण्याची गरज काय? दोनन्यायाधीशांच्या खंडपीठात दुसरे न्यायाधीश सहमतनसतील, तर प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडेपाठवले जाईल. त्यामुळे दोनऐवजी तीन न्यायाधीशांच्याखंडपीठाच्या स्थापनेतून न्यायाधीशांची योग्यता आणिअनुभवाचा अधिक चांगला फायदा घेण्याची गरज आहे. 3. पश्चिम बंगालमधील मतदार यादी प्रकरणात जिल्हान्यायालयांच्या न्यायाधीशांनी एका महिन्यात लाखो विवादनिकाली काढले होते. जिल्हा न्यायाधीशांच्या दर्जाचे लोक‘रजिस्ट्रार’ बनतात, ज्यांना जिल्हा न्यायालयात फाशीचीशिक्षा देण्यापर्यंतचा अधिकार असतो. सर्वोच्चन्यायालयाच्या नियमांनुसार रजिस्ट्रारला मूळ कागदपत्रे,अनुवादित प्रत, कोर्ट फी प्रकरणांमध्ये सवलतीचा अर्ज,खटल्यांचे लिस्टिंग आणि नियमित अर्जांच्यानिकालासाठी न्यायालयीन आदेश पारित करण्याचाअधिकार मिळायला हवा. यामुळे कनिष्ठ वकिलांनायुक्तिवाद करण्याची संधी मिळण्यासोबतच न्यायाधीशांनामुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिक वेळ मिळेल. 5. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये 2020 मध्येझालेल्या बदलानुसार जामीन, खटल्यांचे हस्तांतरणयांसारख्या प्रकरणांची सुनावणी एकल पीठ करू शकते.उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशहोण्यापूर्वी बहुतांश न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश म्हणून सर्वशक्तिमान असतात. सर्वोच्चन्यायालयाच्या धर्तीवर जर उच्च न्यायालयातहीन्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे झाले, तर क्वचितचएखादे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात ‘ज्युनियरजज’ म्हणून पदोन्नती घेणे पसंत करतील.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार बहुतांशखटल्यांची सुनावणी एका न्यायाधीशाद्वारे केली जाऊशकते. यामुळे न्यायाधीशांची संख्या न वाढवताही प्रलंबितखटल्यांचा भार कमी होऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) संविधानानुसार बहुतांश प्रकरणांत अंतिमनिकालासाठी उच्च न्यायालय हेच सर्वोच्चन्यायालय असते. मात्र, सध्या लांबलचकतात्त्विक चर्चा सुरू आहेत. यामुळे हजारोप्रकरणांची सुनावणी लांबणीवर पडतआहे आणि खटल्यांचा भार वाढत आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


