नुकतीच एक घटना घडली. अभिनेत्री तृषा हीतमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या स्वातंत्र्यदिनसोहळ्यात दिसली. त्यानंतर मोठे वादळ उठले. तृषा तिथेएका प्रमुख जागी बसली होती. विजय यांच्या कुटुंबाशीसंवाद साधत होती. मग काय, राजकीय टोलेबाजी,सोशल मीडियावर तर्कवितर्क व साहजिकच त्यांच्यानात्याबद्दलच्या चर्चांचा पूर येणे अटळ होते. पण या सगळ्यात सर्वात आधी एकच प्रश्न विचारलापाहिजे : दरवेळी अशा कुठल्याही कथेत स्त्रीच आरोपीका ठरते? ‘दुसरी स्त्री’ ही आपल्या समाजातील सर्वातजुनी आणि कायम राहिलेली एक खलनायिका आहे. तीपुरुषाला भुलवते, घर मोडते, प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेआणि अधिकार नाही तिथे ती घुसखोरी करते; याचनजरेने तिच्याकडे पाहिले जाते. तिने काय परिधान केलेआहे, ती कुठे बसली आहे, तिने कोणाला नमस्कार केलाआणि ती किती आपुलकीने हसली—या प्रत्येक गोष्टीचेबारकाईने परीक्षण केले जाते. तर दुसरीकडे या कथेच्याकेंद्रस्थानी असलेला पुरुष मात्र अगदी ‘निष्क्रिय''दाखवला जातो; जणू काही त्याच्या सभोवतालच्या गोष्टीआपोआपच घडत आहेत! हा कोणाच्या वैयक्तिकआयुष्याचा बचाव नाही. विजय आणि तृषा यांच्या खाजगीआयुष्यातील सत्य शोधणे हे आपले काम नाही. पणसार्वजनिक चर्चा किती सहजतेने सर्व नैतिक जबाबदारीस्त्रीवर ढकलतात आणि पुरुषाच्या भूमिकेकडे पूर्णपणेदुर्लक्ष करतात, यावर हे भाष्य नक्कीच आहे. एखाद्याशक्तिशाली पदावर असलेला पुरुष एखाद्या स्त्रीलाआमंत्रित करतो, तिला सोहळ्यात सहभागी करून घेतो.तिच्याशी मैत्री करतो किंवा संवाद ठेवतो, तर तो त्याचास्वतःचा निर्णय असतो. त्यांच्यात कोणतेही नाते असेल,तर या कथानकात पुरुष काही असहाय पात्राच्या भूमिकेतनाही. तो एक सज्ञान व्यक्ती आहे. पण पुरुषसत्ताकव्यवस्था स्त्रियांनाच एकमेकांविरुद्ध उभे करणे सोपे मानतआली आहे. कदाचित म्हणूनच आजची महत्त्वाकांक्षीस्त्री आपल्याला अस्वस्थ करते. आकर्षक स्त्री आपल्यामनात संशय निर्माण करते. आपल्याला आजही स्त्रिया यामर्यादेत राहणाऱ्या, लाजाळू, नैतिकतेची खात्री देणाऱ्यास्वरूपातच आवडतात. पण त्या सुंदर, यशस्वी, सत्तेच्याजवळ असतील तर आपण त्यांना दोषी ठरवण्यासाठीपुरावे शोधू लागतो. आपण पुरुषांच्या निर्णयांवर प्रखरतेनेप्रश्न का विचारत नाही? प्रभावशाली पुरुषांना त्यांच्यावैयक्तिक किंवा व्यावसायिक नात्यांमध्ये निष्पाप किंवा ‘पॅसिव्ह ’ दाखवणे हा केवळ लैंगिक भेदभाव नाही, तरअत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. अनेक शतकांपासून स्त्रियापुरुषांच्या निर्णयांचे परिणाम भोगत आल्या आहेत.पत्नीकडून संसार टिकवण्याची अपेक्षा केली जाते,आईकडून कुटुंब एकत्र ठेवण्याची, मुलीकडून घराची‘प्रतिष्ठा’ जपण्याची आणि ‘दुसऱ्या स्त्रीकडून’ सर्वदोषांचे खापर स्वतःच्या डोक्यावर घेण्याची अपेक्षा केलीजाते. बहुधा आता ही पारंपरिक पटकथा बदलण्याची वेळआली आहे. या प्रकरणात स्त्रीवादी दृष्टिकोनाचा प्रश्नअत्यंत सरळ आणि सोपा आहे : पुरुषांच्या निर्णयांचीनैतिक जबाबदार स्त्रीला मानणे आपण कधी थांबवणार?आपण हे थांबवणार नाही, तोपर्यंत प्रत्येक तथाकथित‘दुसऱ्या स्त्रीला’ जनमताच्या न्यायालयात आरोपीच्यापिंजऱ्यात उभे केले जाईल—आणि पुरुष मात्र अत्यंतआरामात दोषांच्या चौकटीबाहेर निसटून जाईल! (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




