आपली दोन घर असतात – एक लहान आणि एक मोठे. लहान घर म्हणजे चार भिंतींचे आपले निवासस्थान. त्यातसोफा असतो. जेवणाचे टेबल, बिछाना असतो. या घराचीआपण विशेष काळजी घेतो. ते स्वच्छ ठेवतो, जपतो;कारण ते आपल्याला सुरक्षितता देते. धूळ, उष्णता, थंडी,वारा व पावसापासून संरक्षण करते. याचप्रमाणे आपले आणखी एक मोठे घर आहे – पृथ्वीचेपर्यावरण. हेही आपले संरक्षण करते. हे मोठे घर नसते तरसूर्याची किरणे इतकी तीव्र असती की ती सहन करणेअशक्य झाले असते. किंवा पृथ्वीचे तापमान इतके कमीझाले असते की येथे जीवनच शक्य राहिले नसते. मगअसे असतानाही आपण या मोठ्या घराची काळजी काघेत नाही? पर्यावरणात अतिउष्णता, अतिथंडी किंवाअतिवृष्टी झाली, तर त्याचा परिणाम थेट आपल्यावरहोतो. एकूणच पर्यावरणात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचापरिणाम आपल्या जीवनावर होतो. पण आपण काहीकरतो, त्याचाही परिणाम पर्यावरणावर होतो. प्रत्यक्षात आधुनिक जीवनात पर्यावरणावर परिणाम होत नाही असेमाणसाचे फार कमी काम असेल. दुर्दैवाने आपल्याबहुतांश कृती पर्यावरणाला सकारात्मक नव्हे, तरनकारात्मक पद्धतीने प्रभावित करतात. हे पर्यावरण,म्हणजेच आपले हे मोठे घर, आपल्याला जीवन देते. तेचआपल्याला हवा, पाणी, अन्न वजगण्यालायक परिस्थितीउपलब्ध करून देते. पण त्याच्या बदल्यात आपण त्यालाकाय देतो? आपण ते प्रदूषित करतो. त्यात कार्बनडायऑक्साइड आणि इतर प्रदूषक सोडतो. आपणस्वयंपाक करतो, प्रवास करतो, वीज वापरतो किंवाएखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा प्रत्येक वेळी कार्बनडायऑक्साइडच्या रूपातील अदृश्य कचरा वातावरणातसोडतो. हाच कचरा पृथ्वीचे तापमान वाढवण्याचे कामकरतो. आपल्याला वाटते की हवामान बदल किंवा प्रदूषणकेवळ कारखान्यांमुळे होते. तसे नाही. आपल्या दैनंदिनजीवनातील आणि कारखान्यांत तयार होणाऱ्या वस्तूंच्याअनियंत्रित वापरामुळेही ते मोठ्या प्रमाणात वाढते. आपणसर्वजण दररोज, किंबहुना प्रत्येक मिनिटाला, हा अदृश्यकचरा फेकून आपल्या वातावरणरूपी मोठ्या घराचेनुकसान करत आहोत. एकदा माझ्या व्याख्यानात मीश्रोत्यांना म्हणालो, //"मी तुम्हा प्रत्येकाला थोडासा कचरादेतो. तो तुम्ही घरी नेऊन स्वतःच्या घरात टाकाल का? ‘सर्वांनी तात्काळ नकार दिला. कुणी म्हणाले, //"बायकोरागावेल.//" कुणी म्हणाले, //"आई ओरडेल.’ तेव्हा मीविचारले, //" आपण आपल्या छोट्या घरातही कचराटाकत नाही, तेव्हा आपल्याला जीवन देणाऱ्या या मोठ्याघरात कचरा कसा टाकतो?//" आज देश-विदेशात अवेळीपाऊस पडत आहे. थंड युरोपात जीवघेणी उष्णतेची लाटआली आहे. जंगलांना आग लागत आहे. हवामानातील हाअसमतोल म्हणजे निसर्गाची प्रतिक्रिया आहे. काहीतरीगंभीर बिघडत असल्याचा तो निसर्गाचा इशारा आहे. कधीकधी मला वाटते, आपणच निसर्ग असतो, तर कदाचितअशीच शिक्षा दिली असती. कारण आपण त्याच्या घरातकचरा पसरवत आहोत. त्याचे संतुलन बिघडवत आहोतआणि तरीही सर्व काही पूर्ववत राहावे, अशी अपेक्षा करतआहोत. आज आपण पृथ्वीवर कचरा टाकत आहोत,त्याची शिक्षा पुढील पिढ्यांना भोगावी लागणार आहे. हेकटू सत्य आपल्याला जागे करण्यासाठी पुरेसे आहे.कदाचित याच जाणिवेतून पर्यावरण संवर्धनाची खरीसुरुवात होईल आणि मर्यादित संसाधने असलेल्या यापृथ्वीवर आपल्या गरजाही मर्यादित ठेवण्याचा आपणप्रयत्न करू. हवामान सुधारणा केवळ तंत्रज्ञानाने किंवा कायद्यांनी सुरूहोत नाही. ती जागरूकतेतून सुरू होते. ती संयमातून सुरूहोते. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या या मोठ्याघराशी तितक्याच आदराने वागण्यापासून सुरू होते,जितक्या आदराने आपण आपल्या शयनकक्षाची काळजीघेतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
- मुंबई: राज्याची मंत्रिमंडळ बैठक सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत रवाना; बैठकीला पाठ देण्यामागचे हे आहे खास कारण
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
महाराष्ट्र
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- मुंबई: राज्याची मंत्रिमंडळ बैठक सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत रवाना; बैठकीला पाठ देण्यामागचे हे आहे खास कारण
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला


























Subscribe to my channel


