कर्ट व्होनेगट यांनी आपल्या ‘प्लेयर पियानो’ (1952) याकादंबरीत एका जगाची कल्पना केली होती. तेथे यंत्रांनीबहुतांश उद्योगांचे स्वयंचलन केले आहे आणि संपूर्णव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ काही अभियंते वव्यवस्थापक उरले आहेत. इतर सर्व लोकांच्या अन्न वनिवाऱ्याची व्यवस्था सरकार करते, पण त्यांच्या हातातकोणतेही काम नाही. व्होनेगट यांची ही कल्पनादूरदृष्टीची ठरली का? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मानवी कार्यशक्तीचा मोठा भाग अनावश्यक ठरवेल,असे आत्ताच निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्रएआय मानवी जीवनाच्या अर्थासमोर गंभीर आव्हानेउभी करत आहे, हे निश्चित आहे. आपली बहुतांश कामे ऑटोमॅट सरासरी आपण अधिक समृद्ध होऊ. परंतुयातून समाधानाची पातळीही वाढायला हवी. संशोधन सांगते की तुमचे उत्पन्न दुप्पट झाले, तरी जीवनाचे मूल्यमापन करण्याचे तुमचे निकषही तितकेच कठोरहोतात. पण जीवनाला अर्थ असणे हा वेगळाच विषयआहे. आपण काम करतो, त्यातून आपल्याला केवळ उत्पन्न मिळत नाही; ते आपल्या ओळखीचाही एक भाग असते. उलट हातात कोणतेही काम नसल्यास पूर्ण उत्पन्नमिळत असूनही त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वेतनाबरोबरच काम व्यक्तीला शिस्त,आपलेपणाची भावना, सामाजिक प्रतिष्ठा आणिएखाद्या उद्दिष्टात योगदान दिल्याचे समाधान देते. यागोष्टींचे पुनर्वाटप पैशांप्रमाणे करता येत नाही. प्रत्यक्षातएआय किमान तीन प्रकारे जीवनाच्या अर्थाला आव्हानदेत आहे. तुमच्या उद्देशभावनेला कमकुवत करण्यासाठीएआयने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची गरज नाही; तेकेवळ कार्यक्षम, पुरेसे चांगले आणि कमी खर्चिकअसले तरी पुरेसे आहे. एखाद्या असामान्य व्यक्तीकडून मागे पडणे वेगळे; पणकेवळ ‘पुरेसे चांगले’ असलेल्या तंत्रज्ञानामुळेअप्रासंगिक ठरणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.याशिवाय, एआयवर आधारित मनोरंजन आणि‘सहवास’ (एआयलाच मित्र समजून त्याच्यासोबत वेळघालवणे) लोकांच्या वेळेचा आणि सामाजिकसंबंधांच्या गरजेचा मोठा भाग व्यापू शकतो. जीवनालाअर्थ देणाऱ्या अधिक आव्हानात्मक अनुभवांची जागा तोघेऊ शकतो. सहज, अखंड जवळीक देऊन एआयप्रयत्न, कर्तव्य, परस्परता, निःस्वार्थपणा आणिअसुविधा यांना मागे टाकू शकतो, जे खऱ्या नात्यांसाठीआवश्यक असतात. एआयशी असलेल्या नात्यातआपल्याकडून बदल्यात काहीच अपेक्षित नसते.प्रत्यक्षात ते नाते नसून उपभोगाचा एक प्रकार असतो.डिजिटल जीवनाने आधीच मानवी संबंध बदललेआहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापरजीवनातील समाधान कमी होण्याशी संबंधित असल्याचेदिसून आले आहे. यात अद्याप एआयची भूमिका नाही, पण यावरून एवढेस्पष्ट होते की डिजिटल माध्यमांमधील अधिक संपर्कम्हणजे मानवी नात्यांमध्ये अधिक खोली असे नाही. खरेतर, जीवनाचा अर्थ क्वचितच आरामाच्या परिस्थितीतसापडतो. तो एखादे निवडलेले ध्येय गाठण्यासाठीकेलेल्या प्रयत्नांतूनच मिळतो. मग ते स्वतःच्या मुलांचेसंगोपन असो किंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. आयुष्याकडे मागे वळून पाहताना लोकएखाद्या अर्थपूर्ण ध्येयासाठी केलेल्या संघर्षालाचअधिक मौल्यवान मानतात. कदाचित म्हणूनच अधिकसमृद्ध आणि विकसित समाज अधिक सुविधाअनुभवतात; पण जीवनाच्या उद्देशाची अधिक सखोलजाणीव त्यांना होत नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे की,एआय मानवी क्षमतांपेक्षा पुढे गेला तरी प्रत्येक प्रकारचेकाम संपणार नाही. संगणक बुद्धिबळात माणसांपेक्षाश्रेष्ठ ठरले, तरी लोकांनी बुद्धिबळ खेळणे सोडलेलेनाही. आजही लोक धावतात, स्वयंपाक करतात, संगीतरचतात, फर्निचर तयार करतात आणि प्रत्यक्षसादरीकरणे पाहण्यासाठी महागडी तिकिटे विकत घेतात. (प्रोजेक्ट सिंडिकेट) जीवनात अर्थाचा शोध क्वचितचसुखसोयींच्या कुशीत लागतो. तो एखादेध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतूनचसापडतो. मग ते मुलांचे संगोपन असोकिंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. माणूस शेवटी एखाद्याअर्थपूर्ण उद्दिष्टासाठी केलेल्यासंघर्षालाच सर्वाधिक मौल्यवान मानतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."




























Subscribe to my channel




