कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संदर्भातील जागतिक चर्चासध्या प्रामुख्याने संशोधन संस्थांमधील स्पर्धा किंवातंत्रज्ञानाच्या क्षमतांपुरती मर्यादित आहे. मात्र एआयचाउपयोग नेमका कोणत्या उद्देशासाठी व्हावा किंवाविद्यमान संस्था व नियामक यंत्रणा हे तंत्रज्ञानमानवकल्याणाच्या दिशेने नेऊ शकतील का, हा मूलभूतप्रश्न फारसा विचारला जात नाही. अलीकडे पोप लियो यांनी एआय मानवी प्रतिष्ठेसाठीगंभीर धोका असल्याचे म्हटले. अनेक वर्षांपासूनतंत्रज्ञानाचे परिणाम हे आपले नशीब नसून आपल्यानिवडींवर अवलंबून असतात, असा युक्तिवाद करणाराअर्थतज्ज्ञ म्हणून मी पोप यांच्या हस्तक्षेपाचे स्वागतकरतो. बहुतांश विश्लेषक हे लक्षात घेत नाहीत कीतंत्रज्ञान कधीही तटस्थ नसते. ते निर्माण करणारे, निधी पुरवणारे आणि नियंत्रण ठेवणारे लोक त्यावर आपलाठसा उमटवत असतात. त्यामुळे आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एआयला नेमके कोणते काम करण्यासाठी तयार केले पाहिजे? एआयसारखे तंत्रज्ञान अनेक मार्गांनी विकसित होऊ शकते आणि प्रत्येक मार्गाचे समाजावर दूरगामी परिणाम होतात. काही वर्षांपूर्वी अयोग्य मानल्याजाणाऱ्या गोष्टी आज सामान्य झाल्या आहेत. एआयच्या मदतीने व्यापक पाळत ठेवणे किंवा लक्ष्य निश्चित करून हल्ले करणारी अल्गोरिदम प्रणाली याची उदाहरणे आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील अनेक जण अमेरिकेने नव्यालष्करी-अल्गोरिदम व्यवस्थेद्वारे आपली सामरिकताकद वाढवावी, असा आग्रह धरत आहेत. परंतुतंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष मानवी संपर्काशिवाय हल्ले करणेसोपे होते. ते संघर्षांच्या नैतिक मर्यादा कमकुवत करते.त्यामुळे एआयचे लष्करीकरण रोखणे आवश्यक आहे.हा विषय केवळ संरक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नसूनआर्थिक आणि बौद्धिक पातळीवरही महत्त्वाचा आहे.तांत्रिक प्रगती म्हणजे नैतिक प्रगती असे नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. एखादी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे म्हणजे तीमानवतेसाठी उपयुक्तच असेल, असे नाही. कोणतेतंत्रज्ञान स्वीकारार्ह आहे, हे त्यावर नियंत्रण कोणाचेआहे आणि त्यामागील विचारसरणी व हितसंबंधकोणते आहेत, यावर अवलंबून असते. एआय रोजच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारूनउत्पादकता वाढवतो. पण त्याचवेळी कामगारांना यंत्रांच्यागतीशी आणि अपेक्षांशी जुळवून घेण्यास भाग पाडतो.प्रत्यक्षात यंत्रांची रचना कामगारांना पूरक ठरेल, अशीअसायला हवी. आज संपूर्ण एआय उद्योग मानवी क्षमतांची नक्कलकरण्यावर आणि मनुष्य करत असलेल्या कामांचेस्वयंचलन करण्यावर भर देत आहे. त्यातून अशी कृत्रिमसर्वसाधारण बुद्धिमत्ता (एजीआय) विकसितकरण्याचा प्रयत्न सुरू आहे, जी माणूस करू शकतो तेसर्व काही करू शकेल. मात्र हा दृष्टिकोन एका चुकीच्या गृहितकावर आधारितआहे. तो म्हणजे यांत्रिक बुद्धिमत्ता आणि मानवीबुद्धिमत्ता मूलतः सारख्याच आहेत. प्रत्यक्षात माणूसकाही मोजक्या अनुभवांतून शिकतो. तो गृहितके तयारकरतो. मनात विविध शक्यतांचा विचार करतो आणिप्रयत्न-चुकांच्या सामाजिक प्रक्रियेतून आपले आकलनअधिक परिपक्व करतो. मुले भाषा शिकतात, तीही याचपद्धतीने. याउलट एआय प्रणाली प्रचंड प्रमाणातीलप्रशिक्षण डेटावर अवलंबून असतात. मोठ्या प्रमाणावरनमुने ओळखण्यात त्या कुशल असतात. मात्र त्यांनीअद्याप खरी सर्जनशीलता दाखवलेली नाही. त्यांनावास्तविक जगाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. तसेच भौतिकआणि सामाजिक जगाशी संवाद साधून शिकण्याचीमानवी क्षमता त्यांच्यात दिसून आलेली नाही. दोन गोष्टी इतक्या मूलभूतपणे वेगळ्या असतात, तेव्हाएका गोष्टीचा वापर दुसऱ्याची नक्कल करण्यासाठीकरू नये. उलट माणूस करू शकत नाही अशी कामेएआयकडे सोपवणे अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळेमानवी क्षमतांचा विस्तार होईल. विशेषतः विकसनशीलदेशांतील अब्जावधी लोकांसाठी, जिथे चांगली नोकरी हेगरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात विश्वासार्ह साधनआहे, तिथे स्वयंचलन-केंद्रित एआय धोरण विनाशकारीठरू शकते. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआयचा वापर माणसांच्या जागीकरण्याऐवजी त्यांच्या क्षमतांना पूरकठरणाऱ्या कामांसाठी केला तरच तंत्रज्ञानआणि मानव यांच्यात संतुलितसहअस्तित्व निर्माण होऊ शकते. अन्यथारोजगार, सामाजिक स्थैर्य आणि आर्थिकसंधींवर गंभीर परिणाम होण्याचा धोकाआहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
महाराष्ट्र
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
गुन्हा
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
राजकीय
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
























Subscribe to my channel



