भारत आणि इटली यांचे संबंध आता निर्णायक टप्प्यावरआले आहेत. गेल्या काही वर्षांत उभय देशांतीलसंबंधांचा अभूतपूर्व वेगाने विस्तार झाला आहे. हे संबंधआता केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नसून स्वातंत्र्य,लोकशाही मूल्ये आणि भविष्यासंदर्भातील समानदृष्टिकोनावर आधारित विशेष रणनीतिक भागीदारीतरूपांतरित झाले आहेत. जगभरात मोठे बदल होतअसताना भारत आणि इटलीमधील भागीदारी उच्चराजकीय आणि संस्थात्मक संवादातून अधिक मजबूतहोत आहे. या संबंधांना आता अधिक व्यापक स्वरूपमिळत असून त्यात दोन्ही देशांची आर्थिक शक्ती,सामाजिक सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसायांचाही समावेश आहे. आमचे सहकार्य हे दर्शवते की, 21 व्या शतकातील समृद्धीआणि सुरक्षा या देशांच्या नवोन्मेष क्षमतेवर, ऊर्जासंक्रमणाच्या व्यवस्थापनावर आणि रणनीतिकआत्मनिर्भरतेवर अवलंबून असतील. याच उद्देशाने आम्हीद्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि विविध करण्याचानिर्धार केला आहे, जेणेकरून दोन्ही देशांच्या पूरकताकदींचा अधिक चांगला उपयोग करता येईल. इटलीची डिझाइन क्षमता, उत्कृष्ट उत्पादन कौशल्यआणि जागतिक दर्जाची सुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान क्षमताभारताच्या वेगवान आर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता आणि 100 हून अधिकयुनिकॉर्न तसेच 2 लाख स्टार्टअप्स असलेल्या उद्योजकीयपरिसंस्थेशी जोडून मजबूत समन्वय निर्माण करण्याचेआमचे उद्दिष्ट आहे. हे केवळ दोन व्यवस्थांचे साधे एकत्रीकरण नाही, तरदोन्ही देशांच्या औद्योगिक क्षमतांना अधिक बळकटीदेणारी सामायिक मूल्यनिर्मिती आहे. युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापारकरारामुळे (एफटीए) दोन्ही दिशांनी व्यापार आणि गुंतवणुकीस नवे मार्ग खुले होत आहेत. 2029 पर्यंत भारत आणि इटलीमधील व्यापार 20 अब्ज युरोपेक्षा अधिक नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. संरक्षण, एअरोस्पेस, स्वच्छ तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, ऑटोमोबाईल सुटे भाग, रसायने, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, कृषी-खाद्य क्षेत्र आणि पर्यटनया क्षेत्रांवर विशेष भर राहणार आहे. ‘मेड इन इटली’ हे नेहमीच जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे प्रतीक राहिले आहे आणि आता त्याचा ‘मेक इनइंडिया’च्या उच्च गुणवत्तेच्या उद्दिष्टांशी नैसर्गिक मेळदिसून येतो. भारतात उत्पादनासाठी इटालियन कंपन्यांची वाढती रुची आणि इटलीमध्ये भारतीय उद्योगांची वाढती उपस्थिती — ती आता दोन्ही बाजूंनी मिळून एकहजारांहून अधिक झाली आहे — हे सकारात्मक संकेत आहेत. यामुळे पुरवठा साखळीचे एकत्रीकरण अधिक मजबूत होईल. तांत्रिक नवोन्मेष हा आमच्या भागीदारीचा महत्त्वाचा पाया आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग,प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे आणिडिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये जग मोठ्यातांत्रिक बदलाच्या उंबरठ्यावर आहे. भारताची नवोन्मेषक्षमता आणि कुशल मनुष्यबळ तसेच इटलीची प्रगतऔद्योगिक शक्ती या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक नैसर्गिकआणि रणनीतिक बनवते. दोन्ही देशांतील विद्यापीठे आणिसंशोधन संस्थांमधील वाढते सहकार्यही याला बळ देणारआहे. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) आधीच ग्लोबल साउथमधील अनेकदेशांसाठी आकर्षणाचा विषय बनली आहे. विशेषतःएआयचा समाज आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठाप्रभाव पडत आहे. एआयचा विकास जबाबदार आणिमानवकेंद्रित पद्धतीने व्हावा, यासाठी भारत आणि इटलीदीर्घकाळापासून सहकार्य करत आहेत. दोन्ही देशएआयला सर्वसमावेशक विकासाचे प्रभावी साधनमानतात, विशेषतः ग्लोबल साउथ देशांसाठी. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि बहुभाषिकतंत्रज्ञानाच्या मदतीने एआय सामाजिक व डिजिटल दरीकमी करू शकतो. भारताची ‘मानवकेंद्रित तंत्रज्ञान’संकल्पना आणि इटलीची ‘एल्गोर-एथिक्स’ संकल्पनायांवर आधारित भागीदारीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता सामाजिकसक्षमीकरणाचे साधन ठरेल, याची खात्री केली जाईल.सुरक्षित डिजिटल सहकार्य, क्षमता विकास आणि मजबूतसायबर पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वोत्तमकार्यपद्धतींच्या आदानप्रदानातून आम्ही खुले, विश्वासार्हआणि समान डिजिटल वातावरण निर्माण करू इच्छितो.तंत्रज्ञानाने मानवाची जागा घेऊ नये किंवा त्याचे मूलभूतअधिकार कमकुवत करू नयेत, हा आमचा स्पष्टदृष्टिकोन आहे. तसेच, एआयचा वापर जनमत प्रभावितकरण्यासाठी किंवा लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेपकरण्यासाठी होऊ नये. राष्ट्रांच्या समृद्धीसाठी सुरक्षा आणि स्थैर्य अत्यावश्यकआहेत. त्यामुळे भारत आणि इटली संरक्षण, सुरक्षा आणिरणनीतिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूतकरू इच्छितात. महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेसोबतचदहशतवाद, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळे, अंमलीपदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि मानवी तस्करीयांसारख्या आव्हानांविरोधात लढण्यासाठी हे सहकार्यमहत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ ही संकल्पना आपल्याकृतींना दिशा देणाऱ्या जबाबदारीची भावना दर्शवते. तसेच‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आजच्या परस्परांशीजोडलेल्या डिजिटल युगात अधिक महत्त्वाची वाटते. हेमूल्य इटलीच्या पुनर्जागरणकालीन मानवतावादीपरंपरेशीही सुसंगत आहेत. यामुळे लोककेंद्रित दृष्टिकोनठेवत भारत-इटली भागीदारीला अधिक मजबूत,आधुनिक आणि भविष्याभिमुख आधार देणे हेच आमचेसामायिक उद्दिष्ट आहे. इटलीची डिझाइन क्षमता, उत्पादनकौशल्य आणि जागतिक दर्जाचेसुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान भारताच्या वेगवानआर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता,नवकल्पना तसेच 100 हून अधिकयुनिकॉर्न आणि 2 लाख स्टार्ट-अप्सच्याउद्योजकीय परिसंस्थेशी जोडून प्रभावीसमन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




