
Pandharpur : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दिवसात धरणात ७५ टक्के भरले असून असाच पाऊस काही दिवस सुरू राहिला; धरण पूर्ण भरून नदीत विसर्ग करावा लागणार आहे. परिणामी आषाढी यात्रेवर पुराचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात
पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी यात्रेसाठीचे सर्व नियोजन व तयारी झाली आहे. शिवाय आतापासून भाविकांचा दर्शनासाठी येण्याचा ओघ सुरु झाला आहे. दरम्यान मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक भागात पर्जन्य परिस्थिती आहे. प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथून उजनी धरणात सुमारे ५८ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
|
Ambernath News : अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक, एका गाडीत कोंबतात २० मुलं |
भीमा नदीत ४० हजार क्युसेकने होणार विसर्ग
दोन दिवसांमध्ये उजनी धरण जवळपास ७५ टक्के भरेल अशी शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यातच वीर धरणातून नीरा नदीत २ हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. उजनी धरण ७४ टक्के भरल्यानंतर भीमा नदी पात्रात पाणी सोडले जाईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जर उजनी धरणातून किमान ४० हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला; तर पंढरपुरात चंद्रभागा नदी दूथडी भरून वाहते.
तर पंढपुरात पूरस्थिती
चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहिल्यास नदीकाठच्या सर्व घाटांना पाणी लागते. मंदिरेही पाण्याखाली जातात. दगडी पूल पाण्यात खाली गेल्याने तो बंद करावा लागतो. ऐन आषाढीच्या तोंडावर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले, तर पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आषाढी यात्रेवर पुराचे सावट येण्याची दाट शक्यता आहे.
शहर
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा आरोप; मात्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) राज्य अजूनही अव्वल!
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!





























Subscribe to my channel




