
Jalgaon : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल पहिला. बारावी परीक्षेत यश मिळविले होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. जळगाव जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल चांगला लागला आहे. दरम्यान चांगला अभ्यास केल्याने पेपर देखील चांगले लिहिले होते. त्या तुलनेत गुण कमी मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. अशात जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद व एरंडोल येथील विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
निकाल पाहताच संपविले जीवन
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील ऋषीकेश दिनेश पाटील हा आई- वडील, आजी आणि मोठ्या भावाबरोबर वास्तव्याला होता. विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान दुपारी एकला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. निकालात ऋषीकेशला ४९ टक्के गुण मिळाले. मिळालेले गुण अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याच्या नैराश्यातूनच ऋषिकेश याने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना आईच्या लक्षात आली. यावेळी तिने एकच आक्रोश केला.
बहिणीच्या घरीच घेतला गळफास
दुसऱ्या घटनेत एरंडोल येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भावेश प्रकाश महाजन (वय १९) याने देखील बारावीत कमी गुण मिळाल्याच्या कारणातून आत्महत्या केली आहे. भावेशने बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर सुट्यांमध्ये तो पाचोरा येथे वास्तव्यास असलेल्या बहिणींकडे गेला होता. बारावीचा ऑनलाइन निकाल त्याने मोबाईलवरून पाहिला. यात त्याला ४२ टक्के गुण मिळाले होते. हा निकाल पाहिल्यानंतर त्याने बहिणीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या बहिणीकडे जेवणासाठी जाणार असल्याने दुपारी दोन वाजले, तरी तो आला नाही, म्हणून त्याची बहीण तपास करण्यासाठी गेली असता घटना उघडकीस आली.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



