
Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक 200 पेक्षा अधिक उमेदवार निवडूण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...
|
|
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभा निवडणुक लढवली आणि एतिहासीक २०० पैक्षा अधिक उमेदवार निवडुण आणले. महायुतीच्या गेल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशश्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक झाला.
केंद्रात एनडीए मध्ये शिवसेना चौथा सर्वात मोठा मित्र पक्ष आहे. केंद्रात एनडीए मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे एकनाथ शिदेंना पुन्हा मुख्यमंत्री पद देऊन भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात सर्वच प्रलंबित महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीतही विजयी चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होऊ शकतो.
इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्य नेतृत्वाने दूरदृष्टीने अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समिकरण कायम ठेवले होते. त्यामुळे महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये... असं राजकिय समिकरण मजबूत होताना दिसत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या वाटाघाटीत बंद दाराआड झालेल्या चर्चेत भाजप नेते अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. निवडणुकीनंतर तो त्यांनी पाळला नाही, असा आरोप उद्धव ठाकरे आणि विरोधक गेले पाच वर्षे सातत्याने करत आहेत. मात्र, भाजप शब्द पाळतो आणि उद्धव ठाकरे खोटे बोलतात हे सिध्द करण्यासाठी भाजपचं नियोजन. आहे त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.
राज्यात महायुती नेतृत्वाच्या विजयाचे श्रेय आणि मित्रपक्षांना समान संधी, सन्मान भाजपकडून दिला जातो, केंद्रात आणि राज्यात सोबत असलेल्या, साथ देणाऱ्या मित्र पक्षांना भाजपकडून तशीचें वागणूक मिळते, हा संदेश जनतेत, विरोधकांना देणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळेच राज्यात मोठ्या बहुमतानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा कल असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या निवडणुकीत भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ शिवसेना एकना शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने जास्त जागा जिंकल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे, पण महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. जाणून घेऊया यामागील कारणे...
शहर
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर; १२ ते १५ जून दरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता.
- मालेगावात काळजाचा थरकाप! खेळताना ५ वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतापलेल्या नागरिकांचे मध्यरात्रीपर्यंत आंदोलन.
- मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलता दाखवत तातडीचा आदेश; लातूरच्या शेतकऱ्याला आता 'आवडेल तो' बैल मिळणार!
- एसटी बस प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! १ ऑगस्टपासून 'हे' कार्ड बंधनकारक; सवलत हवी असल्यास आताच करा नोंदणी.
महाराष्ट्र
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर; १२ ते १५ जून दरम्यान रक्कम जमा होण्याची शक्यता.
- मालेगावात काळजाचा थरकाप! खेळताना ५ वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतापलेल्या नागरिकांचे मध्यरात्रीपर्यंत आंदोलन.
- मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलता दाखवत तातडीचा आदेश; लातूरच्या शेतकऱ्याला आता 'आवडेल तो' बैल मिळणार!
- एसटी बस प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! १ ऑगस्टपासून 'हे' कार्ड बंधनकारक; सवलत हवी असल्यास आताच करा नोंदणी.
गुन्हा
- बदलापूर: ओला कॅबमध्ये सापडले विवाहिता आणि चालकाचे मृतदेह; ३ वर्षांच्या चिमुरड्याच्या सांगण्यावरून धक्कादायक प्रकार उघड!
- नाशिक: आदिवासी मुली विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची २ लाखांत विक्री; १० जण ताब्यात!
- पुणे: मध्यरात्रीचा थरार! दौंडमध्ये एकाच रात्री ४ ठिकाणी सशस्त्र दरोडे; कोयते घेऊन आलेल्या दरोडेखोरांची दहशत!
- मुंबई: लोकल ट्रेनमध्ये हाणामारी! सीटवरून झालेल्या वादातून प्रवाशावर चाकूने हल्ला; कर्जत पोलिसांकडून हल्लेखोरांना अटक!
राजकीय
- 'कॉकरोच जनता पार्टी' वरून राजकीय राडा! पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा राऊतांचा दावा; दीपकेंचे आरोप फेटाळले
- ममता बॅनर्जींना मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच टीएमसीच्या राज्यसभेच्या खासदाराचा राजीनामा
- मनमाडच्या राजकारणात खळबळ! शिंदे गटाचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवकपद धोक्यात
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
इतर
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: तुघलकाबादमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू; रहिवाशांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाला तोडावे लागले छताचे कुलूप!
- बिहार: माणुसकीला काळिमा! पतीचा छळ, पत्नीने काढले व्हिडिओ; धर्मांतरासाठी ब्लॅकमेलिंगचा अघोरी प्रकार उघड!
- उत्तर प्रदेश: फिरोजाबाद येथे मोहन भागवत प्रवास करत असलेल्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक; खिडकीची काच फुटली, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
- पीओके: ही दहशतगर्दी, त्यामागे वर्दी; बलुचिस्तान-खैबरनंतर आता PoJK मध्ये पाकिस्तानाविरोधात संतापाची लाट!


























Subscribe to my channel



