T20 World Cup: अमेरिकेत सामने म्हणजे दुरून डोंगर साजरे...

T20 World Cup : अमेरिका आणि कॅरेबीयन बेटांवर टी-२० वर्ल्डकप म्हणजे मजाच, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत असताना. प्रत्यक्षात चित्र कठीण आहे. अमेरिकेत येणे आणि खेळणे.आयसीसीने व्यवस्था चांगली करायचा प्रयत्न केला आहे. ज्याला अमेरिकन क्रिकेट संघटनेने जोरदार साथ दिली आहे. तरीही बरीच गैरसोय खेळाडू आणि प्रेक्षकांना अमेरिकेत स्पर्धेदरम्यान सहन करावी लागणार आहे.

स्पर्धेच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर भारताचे तीन साखळी सामने न्यूयॉर्क शहरात असल्याचे दिसतील. प्रत्यक्षात न्यूयॉर्क शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या लाँग आयलंड भागातील नासाऊ कोटी प्रभागातील आयसेनहॉवर पार्कमध्ये उभारलेल्या मैदानावर सामने रंग भरणार आहेत.न्यूयॉर्क शहराच्या मध्य भागातील पेन किंवा सेंट्रल स्टेशनवरून लोकल ट्रेन पकडून वेस्टवरी स्टेशनचा प्रवास जवळपास १ तासाचा आहे. तिथून बसने २० मिनिटांवर उतरून मग २० मिनिटे चालत गेल्यावर प्रेक्षकांना मैदानाचे प्रवेशद्वार दिसणार आहे.

T20 World Cup : गतविजेता इंग्लंड विजयी सलामीसाठी सज्ज! स्कॉटलंडकडून धक्कादायकनिकालाची अपेक्षा

भारतीय संघाची राहाण्याची सोय मैदानाच्या जवळ म्हणजे ७ किलोमीटर अंतरावर केली गेली आहे. श्रीलंकन संघाची सोय बुकलीन भागात केली आहे, जे मैदानापासून दीड तासाच्या अंतरावर आहे.

भारतीय संघाचे हॉटेल मस्त आहे, तर श्रीलंकन संघाचे त्या मानाने सामान्य आहे. भारतीय संघाला तीन सलग सामने न्यूयॉर्क येथे देण्यात आले आहेत, तर श्रीलंकन संघ चार सामने चार मैदानांवर खेळण्यासाठी चांगलेच फिरणार आहे.

स्पर्धेदरम्यान घातपात करायचा इशारा कोणीतरी दिला असल्याने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या प्रयत्नात इतके काही करून ठेवले आहे की मैदानात आपल्या जागेवर जायला भरपूर कसरत करावी लागत आहे.
स्टेडियम जवळच्या लौंग आयलंड भागात मोजकी चांगली हॉटेल्स आहेत, जी खूप अगोदर आरक्षित केली गेली आहेत. परिणामी पत्रकारांना लांब राहून रोजचा प्रवास करून मैदानावर पोहोचावे लागणार आहे किंवा चढ्या भावाने स्थानिक भागातील घरात पाहुणे म्हणून रहावे लागणार आहे.

३५ हजार क्षमतेच्या मैदानात सोमवारच्या श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका सामन्याला १० हजारपेक्षा कमी प्रेक्षक हजर झाले होते. संयोजकांची तरीही व्यवस्था करताना थोडी तारांबळ उडत होती.

५ जूनला भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध सामना खेळेल तेव्हा भरपूर प्रेक्षक मैदानात हजेरी लावतील आणि १ जूनला भारत विं. पाकिस्तान सामन्याला प्रेक्षागृह खचाखच भरलेले असेल, तेव्हा संयोजकाची काय तारांबळ उडेल वाचा विचार केलेला बरा.



हे पण वाचा-
हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *