
वायनाडमध्ये निवडणूक लढवल्यानंतर तेथील जनतेला सांगितलं पाहिजे होतं की, मी रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परंतु तुम्ही तेथील निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची वाट पाहिली. तेथील स्थिती चांगली नसल्याचं तुम्हाला जाणवलं त्यानंतर तुम्ही रायबरेलीची निवड केली. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगल नाहीये. त्यांनी वायनाडमधील मतदारांना सांगितलं पाहिजे होतं की,ते वायनाडसह रायबरेलीतून ते निवडणूक लढवणार आहेत, अशी टीका करताना अमित शहा यांनी केलीय.
|
|
अमित शहा यांचे राहुल गांधींना ५ प्रश्न
ते तिहेरी तलाक हटवण्याचे समर्थन करतात का, हो की नाही?
ते मुस्लीम पर्सनल लॉ लागू करणार आहेत का?
ते सर्जिकल स्ट्राइकचं समर्थन करतात का?
तुम्ही राम दर्शन करायला का गेले नाहीत?
काश्मिमधील कलम ३७० हटवण्यासंदर्भात तुमचं समर्थन आहे का?
राहुल गांधींचा उद्देश फक्त खोटं बोलणेच आहे का? हे प्रश्न जनतेपुढे मी केलेत त्यामुळे राहुल गांधींना यावर आपली बाजू मांडावी असं अमित शहा म्हणालेत. यावेळी शहा यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. राहुल गांधी देशातील जनतेला खोटं सांगत आहेत. खोटी माहिती देणं हा त्यांचा उद्देश आहे.
मोदी सरकारने दोनवेळा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. तेव्हा संविधानात बदल झाला नाही. आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग आरक्षण मिटवण्याचा केला नाहीये. तर आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी केलाय. कलम ३७० हटवणं, तीन तलाक, आणि सीएए कायदा बनवणं, राम मंदिर बनवणं, चंद्रयानचं लॉन्चिंग आणि १३० कोटी देशवासियांना वाचवण्यासाठी केला. पण राहुल गांधी यासर्व गोष्टींकडे विदेशी चष्मातून बघतात. निवडणुकीच्या प्रचारात आम्ही कधीच धर्म आणलं नाही. हे जेव्हा-जेव्हा घडले आहे, तेव्हा ते काँग्रेसने केलंय. आता काँग्रेसला मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!


























Subscribe to my channel


