
वायनाडमध्ये निवडणूक लढवल्यानंतर तेथील जनतेला सांगितलं पाहिजे होतं की, मी रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परंतु तुम्ही तेथील निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची वाट पाहिली. तेथील स्थिती चांगली नसल्याचं तुम्हाला जाणवलं त्यानंतर तुम्ही रायबरेलीची निवड केली. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगल नाहीये. त्यांनी वायनाडमधील मतदारांना सांगितलं पाहिजे होतं की,ते वायनाडसह रायबरेलीतून ते निवडणूक लढवणार आहेत, अशी टीका करताना अमित शहा यांनी केलीय.
|
|
अमित शहा यांचे राहुल गांधींना ५ प्रश्न
ते तिहेरी तलाक हटवण्याचे समर्थन करतात का, हो की नाही?
ते मुस्लीम पर्सनल लॉ लागू करणार आहेत का?
ते सर्जिकल स्ट्राइकचं समर्थन करतात का?
तुम्ही राम दर्शन करायला का गेले नाहीत?
काश्मिमधील कलम ३७० हटवण्यासंदर्भात तुमचं समर्थन आहे का?
राहुल गांधींचा उद्देश फक्त खोटं बोलणेच आहे का? हे प्रश्न जनतेपुढे मी केलेत त्यामुळे राहुल गांधींना यावर आपली बाजू मांडावी असं अमित शहा म्हणालेत. यावेळी शहा यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. राहुल गांधी देशातील जनतेला खोटं सांगत आहेत. खोटी माहिती देणं हा त्यांचा उद्देश आहे.
मोदी सरकारने दोनवेळा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. तेव्हा संविधानात बदल झाला नाही. आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग आरक्षण मिटवण्याचा केला नाहीये. तर आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी केलाय. कलम ३७० हटवणं, तीन तलाक, आणि सीएए कायदा बनवणं, राम मंदिर बनवणं, चंद्रयानचं लॉन्चिंग आणि १३० कोटी देशवासियांना वाचवण्यासाठी केला. पण राहुल गांधी यासर्व गोष्टींकडे विदेशी चष्मातून बघतात. निवडणुकीच्या प्रचारात आम्ही कधीच धर्म आणलं नाही. हे जेव्हा-जेव्हा घडले आहे, तेव्हा ते काँग्रेसने केलंय. आता काँग्रेसला मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला




























Subscribe to my channel
