
वायनाडमध्ये निवडणूक लढवल्यानंतर तेथील जनतेला सांगितलं पाहिजे होतं की, मी रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. परंतु तुम्ही तेथील निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची वाट पाहिली. तेथील स्थिती चांगली नसल्याचं तुम्हाला जाणवलं त्यानंतर तुम्ही रायबरेलीची निवड केली. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगल नाहीये. त्यांनी वायनाडमधील मतदारांना सांगितलं पाहिजे होतं की,ते वायनाडसह रायबरेलीतून ते निवडणूक लढवणार आहेत, अशी टीका करताना अमित शहा यांनी केलीय.
|
|
अमित शहा यांचे राहुल गांधींना ५ प्रश्न
ते तिहेरी तलाक हटवण्याचे समर्थन करतात का, हो की नाही?
ते मुस्लीम पर्सनल लॉ लागू करणार आहेत का?
ते सर्जिकल स्ट्राइकचं समर्थन करतात का?
तुम्ही राम दर्शन करायला का गेले नाहीत?
काश्मिमधील कलम ३७० हटवण्यासंदर्भात तुमचं समर्थन आहे का?
राहुल गांधींचा उद्देश फक्त खोटं बोलणेच आहे का? हे प्रश्न जनतेपुढे मी केलेत त्यामुळे राहुल गांधींना यावर आपली बाजू मांडावी असं अमित शहा म्हणालेत. यावेळी शहा यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. राहुल गांधी देशातील जनतेला खोटं सांगत आहेत. खोटी माहिती देणं हा त्यांचा उद्देश आहे.
मोदी सरकारने दोनवेळा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं आहे. तेव्हा संविधानात बदल झाला नाही. आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग आरक्षण मिटवण्याचा केला नाहीये. तर आम्ही आमच्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी केलाय. कलम ३७० हटवणं, तीन तलाक, आणि सीएए कायदा बनवणं, राम मंदिर बनवणं, चंद्रयानचं लॉन्चिंग आणि १३० कोटी देशवासियांना वाचवण्यासाठी केला. पण राहुल गांधी यासर्व गोष्टींकडे विदेशी चष्मातून बघतात. निवडणुकीच्या प्रचारात आम्ही कधीच धर्म आणलं नाही. हे जेव्हा-जेव्हा घडले आहे, तेव्हा ते काँग्रेसने केलंय. आता काँग्रेसला मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




