
2008 Mumbai Attacks : मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या हल्याला उद्या १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ साली लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात १६० लोकांचा जीव गेला होता. तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या घटनेच्या १५ वर्षानंतरही समुद्र सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचे दिसून येतेय.
समुद्रमार्गे झालेल्या या हल्यानंतर मुंबईच्या २४ तास सुरक्षेसाठी सरकारने ४६ बोटी विकत घेतल्या होत्या. त्यातील आज फक्त ८ बोटी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यातील अनेक बोटी धूळखात पडल्या असून सरकारकडे आता २२ नव्या बोटींसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.
|
|
सुरक्षेसाठी घेतलेल्या या ३ डझनहून अधिक बोटी आता मोडकळलेल्या अवस्थेत माझगावच्या "लकडी बंदर" येथे टेकू लावून उभ्या आहेत. २००८ च्या हल्यानंतर समुद्र सुरक्षेबाबत सरकारने पाऊले उचलत या घटनेच्या चौकशीसाठी प्रधान समितीची स्थापना केलीये. या प्रधान समितीच्या अहवालानंतर समुद्र सुरक्षेबाबत पुढील ३ वर्षात ४६ गस्ती बोट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्यात २३ स्पीड बोट, १९ बोटी ज्या पाणी आणि समुद्र किनारी अशा दोन्ही ठिकाणी धावू शकतात. यातील आज फक्त ८ स्पीड बोट कार्यरत असून उर्वरित १९ दोन्ही ठिकाणी चालणाऱ्या बोटी आणि ४ सिलेग बोटी या निकामी झाल्या आहेत. न्यूझीलंडहून या सी लेकबोटी खरेदी केल्या होत्या, आधुनिक असलेल्या या बोटींचा दुरूस्ती खर्चही जास्त असल्याने बहुताळ बोटी धूळखात पडून आहेत.
ज्या २३ स्पीड बोटी होत्या त्यातील १९ बोटींचे इंजीन दुरूस्तीच्या वेळी कंत्राटदारांनी बदलून कमूवत इंजिन बोटीला बसवण्यात आलं, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. समुद्र सुरक्षेसाठी पोलिसांच्या मोटर वाहन विभागाने आता २२ नव्या बोटींच्या खरेदीचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. याचबरोबर जुन्या बोटीचे आधुनिकीकीकरण, नव्या जेट्टी उभारणे, प्रशासकिय इमारत याबाबत प्रस्ताव सरकार दरबारी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



