
2008 Mumbai Attacks : मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या हल्याला उद्या १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ साली लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात १६० लोकांचा जीव गेला होता. तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या घटनेच्या १५ वर्षानंतरही समुद्र सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचे दिसून येतेय.
समुद्रमार्गे झालेल्या या हल्यानंतर मुंबईच्या २४ तास सुरक्षेसाठी सरकारने ४६ बोटी विकत घेतल्या होत्या. त्यातील आज फक्त ८ बोटी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यातील अनेक बोटी धूळखात पडल्या असून सरकारकडे आता २२ नव्या बोटींसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.
|
|
सुरक्षेसाठी घेतलेल्या या ३ डझनहून अधिक बोटी आता मोडकळलेल्या अवस्थेत माझगावच्या "लकडी बंदर" येथे टेकू लावून उभ्या आहेत. २००८ च्या हल्यानंतर समुद्र सुरक्षेबाबत सरकारने पाऊले उचलत या घटनेच्या चौकशीसाठी प्रधान समितीची स्थापना केलीये. या प्रधान समितीच्या अहवालानंतर समुद्र सुरक्षेबाबत पुढील ३ वर्षात ४६ गस्ती बोट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्यात २३ स्पीड बोट, १९ बोटी ज्या पाणी आणि समुद्र किनारी अशा दोन्ही ठिकाणी धावू शकतात. यातील आज फक्त ८ स्पीड बोट कार्यरत असून उर्वरित १९ दोन्ही ठिकाणी चालणाऱ्या बोटी आणि ४ सिलेग बोटी या निकामी झाल्या आहेत. न्यूझीलंडहून या सी लेकबोटी खरेदी केल्या होत्या, आधुनिक असलेल्या या बोटींचा दुरूस्ती खर्चही जास्त असल्याने बहुताळ बोटी धूळखात पडून आहेत.
ज्या २३ स्पीड बोटी होत्या त्यातील १९ बोटींचे इंजीन दुरूस्तीच्या वेळी कंत्राटदारांनी बदलून कमूवत इंजिन बोटीला बसवण्यात आलं, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. समुद्र सुरक्षेसाठी पोलिसांच्या मोटर वाहन विभागाने आता २२ नव्या बोटींच्या खरेदीचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. याचबरोबर जुन्या बोटीचे आधुनिकीकीकरण, नव्या जेट्टी उभारणे, प्रशासकिय इमारत याबाबत प्रस्ताव सरकार दरबारी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




