
2008 Mumbai Attacks : मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या हल्याला उद्या १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ साली लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात १६० लोकांचा जीव गेला होता. तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या घटनेच्या १५ वर्षानंतरही समुद्र सुरक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचे दिसून येतेय.
समुद्रमार्गे झालेल्या या हल्यानंतर मुंबईच्या २४ तास सुरक्षेसाठी सरकारने ४६ बोटी विकत घेतल्या होत्या. त्यातील आज फक्त ८ बोटी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, यातील अनेक बोटी धूळखात पडल्या असून सरकारकडे आता २२ नव्या बोटींसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.
|
|
सुरक्षेसाठी घेतलेल्या या ३ डझनहून अधिक बोटी आता मोडकळलेल्या अवस्थेत माझगावच्या "लकडी बंदर" येथे टेकू लावून उभ्या आहेत. २००८ च्या हल्यानंतर समुद्र सुरक्षेबाबत सरकारने पाऊले उचलत या घटनेच्या चौकशीसाठी प्रधान समितीची स्थापना केलीये. या प्रधान समितीच्या अहवालानंतर समुद्र सुरक्षेबाबत पुढील ३ वर्षात ४६ गस्ती बोट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्यात २३ स्पीड बोट, १९ बोटी ज्या पाणी आणि समुद्र किनारी अशा दोन्ही ठिकाणी धावू शकतात. यातील आज फक्त ८ स्पीड बोट कार्यरत असून उर्वरित १९ दोन्ही ठिकाणी चालणाऱ्या बोटी आणि ४ सिलेग बोटी या निकामी झाल्या आहेत. न्यूझीलंडहून या सी लेकबोटी खरेदी केल्या होत्या, आधुनिक असलेल्या या बोटींचा दुरूस्ती खर्चही जास्त असल्याने बहुताळ बोटी धूळखात पडून आहेत.
ज्या २३ स्पीड बोटी होत्या त्यातील १९ बोटींचे इंजीन दुरूस्तीच्या वेळी कंत्राटदारांनी बदलून कमूवत इंजिन बोटीला बसवण्यात आलं, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. समुद्र सुरक्षेसाठी पोलिसांच्या मोटर वाहन विभागाने आता २२ नव्या बोटींच्या खरेदीचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. याचबरोबर जुन्या बोटीचे आधुनिकीकीकरण, नव्या जेट्टी उभारणे, प्रशासकिय इमारत याबाबत प्रस्ताव सरकार दरबारी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


