जगातील वेगवेगळ्या देशात आता भारतीय शस्त्रास्त्रांचा धाक निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आधीपासून भारताच्या पिनाका आणि एटीएजी तोपां सारख्या शस्त्रांचा वापर करणारा आर्मेनिया अझरबैजानला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताकडून प्रलय मिसाईल विकत घेण्याचा विचार करत आहे. 2020 साली आर्मेनिया अझरबैजानमध्ये नागोर्नो-काराबाख भागात युद्ध झालं होतं. त्यातून जे धडे मिळाले, त्यासाठी आर्मेनिया प्रलय मिसाइल खरेदी करण्याचा विचार करत आहे. 2020 साली आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये युद्ध झालं होतं. त्यावेळी अझरबैजानला तुर्कीची मदत मिळाली. तुर्कीचे ड्रोन्स आणि तोपा वापरुन अझबैजानने अर्मेनियाला हरवलं. या युद्धात आर्मेनियाने रशियन बनावटीच्या इस्कंदर बॅलेस्टिक मिसाइल्सनी हल्ला केला. पण इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमने हा मिसाइल हल्ला यशस्वीरित्या परतवून लावला.
नागोर्नो-काराबाखचा भाग अझरबैजानकडून गमावल्यानंतर आर्मेनियाला आपल्या कमकुवत बाजू लक्षात आल्या. त्यावेळी आर्मेनिया सोवियत युगातील जुन्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून होता. इस्कंदर बॅलेस्टिक मिसाइल्स पारंपारिक पद्धतीने उड्डाणं करतं. या मिसाइल्सना अजरबैजानच्या एडवांस्ड एअर डिफेन्स शिल्डने रोखलं. आर्मेनियाचे सैन्य रणनितीकार हवेत दिशा बदलू शकणाऱ्या मिसाइलचा शोध घेत होते. अशा मिसाइल्सना ट्रॅक करणं शत्रुच्या रडारसाठी खूप कठीण असतं. आर्मेनियाला भारतीय बनावटीची प्रलय टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाइल त्यांच्या गरजेच्या हिशोबाने जास्त चांगली वाटली. प्रलय मिसाइलची रेंज इंटरनॅशनल एक्सपोर्ट नियमांमध्ये बसते. ते सुद्धा आर्मेनियाने हे मिसाइल निवडण्यामागचं एक कारण आहे.
प्रलयला ट्रॅक करणं खूप कठीण का?
भारतीय डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायज़ेशनने (DRDO) डिजाइन केलेली प्रलय एक खूप एडवांस्ड सरफेस-टू-सरफेस टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाइल आहे. याची रेंज 150 ते 500 किमी आहे. लक्ष्यावर प्रहार करताना हे मिसाइल हवेतच आपली दिशा सुद्धा बदलू शकते. या वैशिष्ट्यामुळेट प्रलयला ट्रॅक करणं खूप कठीण आहे. भारताच्या ताफ्यात आता एकापेक्षा एक सरस मिसाइल्स आहेत. यात ब्राह्मोस सर्वात घातक मिसाइल आहे. भारताने आतापर्यंत हे मिसाइल अनेक देशांना विकलं आहे. भविष्यातही ब्राह्मोसची रेंज अधिक घातक होणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




